महाशिवरात्री २०२६: शंकराच्या पिंडीवर पाणी वाहण्याची ‘ही’च ती योग्य वेळ; फक्त ५२ मिनिटांचा मुहूर्त का आहे खास?
महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करण्यासाठी ५२ मिनिटांचा 'निशिता काळ' सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तुमची पूजा सफल करण्यासाठी जाणून घ्या ही अचूक वेळ.
गौतमी पाटीलला नवरा कसा हवा? लग्नासाठी ठेवली मोठी अट; पहिल्यांदाच बोलली लाइफ पार्टनर विषयी
गौतमी पाटीलने आपल्या लग्नाच्या आणि जोडीदाराच्या अपेक्षांवर मौन सोडलं आहे. "भूतकाळ स्वीकारणारा हवा," असं म्हणत तिने मोठी अट घातली आहे.
स्मृती मानधनाच्या ‘त्या’ मित्राला हायकोर्टाने फटकारलं; पलाश मुच्छल प्रकरणात मोठा ट्विस्ट!
पलाश मुच्छलची बदनामी करणाऱ्या स्मृती मानधनाच्या मित्राला हायकोर्टाने चाप लावला आहे. विज्ञान मानेला पलाशवर आरोप करण्यास कोर्टाने मनाई केली असून १० कोटींच्या नोटीसने प्रकरण तापलंय.
सोने-चांदी खरेदीदारांना मोठा झटका; दरात विक्रमी उसळी, १० ग्रॅमचे नवे दर पाहून उडेल झोप!
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, १० ग्रॅम सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
निक्की-अरबाजच्या प्रेमाला ‘धर्मा’ची भिंत? अरबाजनं गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर निक्की ढसाढसा रडली
'द 50' रिअॅलिटी शोमध्ये अरबाज पटेलने प्रपोज केल्यानंतर निक्की तांबोळी ढसाढसा रडली. वेगळ्या धर्मामुळे वडिलांचा नात्याला तीव्र विरोध असल्याचा गौप्यस्फोट तिने केला आहे.
‘तो माझा धाकटा भाऊ…’; अजितदादांच्या आठवणीत नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा वहिनींबद्दल म्हणाले…
अजित पवार यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. 'तो माझा धाकटा भाऊ होता' म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांच्या जबाबदारीवरही महत्त्वाचे भाष्य केले.















