Politics
ठाकरांच्या खासदारांना प्रत्येकी १५ कोटी? संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने महाराष्ट्राचे राजकारण तापले
ठाकरे गटाचे खासदार विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे ६ खासदार नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप?
वर्धापन दिनापूर्वी ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत नॉट रिचेबल झाले असून एकनाथ शिंदे पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री विजय यांची मोठी घोषणा; तमिळनाडूतील लाखो शेतकऱ्यांची ७५ हजारांपर्यंतची कर्जमाफी थेट लागू!
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील १४.४३ लाख शेतकऱ्यांचे ७५,००० रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे.
साताऱ्यातील वादावर पडदा! एकनाथ शिंदेंचा थेट आदेश, शंभूराज देसाई आता ‘तो’ वचपा काढणार का?
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी टळली. एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर शिवसेनेची सर्व मते भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मिळणार आहेत.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने भररस्त्यात दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, सरकारला दिला गंभीर इशारा
सरसकट कर्जमाफीच्या अटींचा निषेध करत वाशिममध्ये शेतकऱ्याने भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवली. मागणी मान्य न झाल्यास थेट मंत्र्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’मुळे २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना संपणार
ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान संजय निरुपम यांनी मोठा दावा केला आहे. नेत्यांचा विश्वास उडाल्याने २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे संपेल, असे ते म्हणाले.
‘भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून…’; पत्रिकेतून शिंदेंचं नाव वगळताच प्रकाश महाजनांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
नवी मुंबई मनपाच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने प्रकाश महाजन संतापले आहेत. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत 'ऑपरेशन टायगर'चे सूचक संकेत दिले आहेत.
पवनराजे हत्याकांड: ‘खून केल्याने विरोधक संपत नसतो’; निकाल लांबणीवर पडताच ओमराजे निंबाळकरांची संतप्त प्रतिक्रिया
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने २० जूनपर्यंत लांबणीवर टाकला आहे. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर; पद्मसिंह पाटलांचा फैसला कधी?
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने पुढे ढकलला असून, आता २० जून रोजी या प्रकरणाचा अंतिम फैसला होणार आहे.
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; पंढरपुरात नेमकं काय घडलं?
पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.














