Politics
‘तिला कोण गंभीरपणे घेतं?’ ‘GenZ गटार’ वक्तव्यावर अभिजित दिपकेचा पलटवार
कंगना रणौतच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके यांनी सडेतोड प्रतिक्रिया देत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर CJP पुन्हा देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल पण…; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक विधान
अखंडित वीजपुरवठ्यासाठी उद्योजकांना प्राधान्य देण्याच्या संदर्भात ‘एकवेळ शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल’ असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राज्यात तीव्र राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.
‘गटारातून आलेल्यांनाच दुसऱ्यांची लायकी कळते’, कंगनाच्या ‘त्या’ विधानावर रेणुका चौधरींचा संताप, नेमकं काय म्हणाल्या?
जेन झी तरुणींना 'गटर छाप' म्हणणाऱ्या कंगना रणौतवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी सडकून टीका करत भाजपलाही थेट इशारा दिला आहे.
PMC भ्रष्टाचाराचा स्फोट! ‘देवाभाऊंचा निरोप’ कोडवर्ड म्हणत काँग्रेस नेत्याचं मोहन भागवतांना थेट पत्र
पुणे महानगरपालिकेतील कथित टेंडर घोटाळे आणि ‘देवाभाऊंचा निरोप’ या कोडवर्डद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी मोहन भागवतांना थेट पत्र पाठवले आहे.
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! फडणवीसांचा गुन्हे मागे घेण्याचा आदेश
NEET पेपरफुटीविरोधी CJP आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाला दिल्याने आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंगना रणौत यांचा तरुणाईवर संताप! जेन झी आंदोलकांना थेट म्हणाल्या ‘गटर जनरेशन’, नेमकं काय घडलं?
भाजपा खासदार कंगना रणौत यांनी सीजेपी आंदोलनात सहभागी झालेल्या 'जेन झी' तरुणाईवर संताप व्यक्त करत त्यांना थेट 'गटर जनरेशन' म्हटलं आहे.
‘अरे राहुल, माझं ऐक!’ लोकसभेत श्रीकांत शिंदेंचा टोला; NEET परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची मागणी
NEET परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची मागणी करताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केलेल्या ‘अरे राहुल, माझं ऐक’ या वक्तव्यामुळे सभागृहात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला.
नव्या शिक्षणमंत्र्यांवर प्रियांका गांधींचा गंभीर आरोप; लोकसभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
पेपरफुटीविरोधी सुधारित विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला.
शरद पवारांचा मोठा खुलासा; “राष्ट्रवादी विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देताना शरद पवार यांनी “एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.














