Agriculture
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून गोव्यात धडकला, आता महाराष्ट्राची वेळ; पावसाच्या एन्ट्रीची नेमकी तारीख काय?
मान्सून गोव्यात पोहोचला असून पुढील ४८ तासांत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून येत्या ४८ ते ७२ तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सरकारचे दोन GR धडकले, पण कांदा उत्पादकांचा संताप कायम! २५ रुपये भाव मिळणार की पुन्हा आंदोलन पेटणार?
कांद्याला १५.८० रुपये दर आणि अटी शिथिल करूनही शेतकरी समाधानी नाहीत. २५ रुपयांच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.
नाफेडचा मोठा निर्णय, कांदा खरेदीच्या जाचक अटी शिथिल; शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार नाफेडच्या कांदा खरेदीतील अटी शिथिल झाल्या आहेत. डागी कांदा स्वीकारला जाणार असून खरेदीसाठी बाजारशुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्जमाफीत जाचक अटींचा खोडा, १२ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच?
राज्य सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी, जाचक अटींमुळे १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांवर समाधान मानावे लागणार आहे.
नाफेडची माघार! कांदा खरेदीच्या अटी शिथिल, पण शेतकऱ्यांच्या खिशात खरंच पैसे येणार का?
शासकीय कांदा खरेदीतील जाचक अटी अखेर शिथिल करण्यात आल्या आहेत. आता ३० टक्के रंग बदललेला कांदाही नाफेड स्वीकारणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जाचक अटी; विरोधकांचा मोठा हल्लाबोल अन् शेतकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटींमुळे किसान सभेने आदेशाची होळी केली असून, विरोधकांनीही या फसव्या घोषणेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शेतकरी कर्जमाफी: मंत्र्यांपासून २५ हजारांच्या पगारदारांपर्यंत ‘हे’ लोक ठरले अपात्र, तुमचा नंबर तर नाही ना?
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली असली तरी २५ हजारांपेक्षा जास्त पगारदार आणि लोकप्रतिनिधी या योजनेतून बाद झाले आहेत.
मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.














