Agriculture
सचिन घायाळांचा ‘सत्यमेव जयते’चा दावा फोल: साखर आणि मोलासेसचा ताबा नाहीच, साखर सहसंचालकांचा मोठा खुलासा
संत एकनाथ कारखान्यातील साखर आणि मोलासेसचा ताबा घायाळांना मिळालेला नसून विक्री प्रशासनाच्या देखरेखीखालीच होईल, असा खुलासा सहसंचालकांनी केला आहे. मा. उच्च न्यायालयात उद्या घायाळांच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे.
पंजाबराव डखांचा पावसाचा नवा अंदाज! राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार, बळीराजाला मोठा दिलासा
राज्यात १४ ते २२ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचा नवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
अभिनेता वरुण धवनने घेतली शेतजमीन; थेट शेतात उतरून केली शेतीला सुरुवात
अभिनेता वरुण धवनने शेतजमीन खरेदी केल्यानंतर शेतीला सुरुवात केली असून त्याचे फोटो चर्चेत आहेत.
‘ऑगस्ट कोरडा, आता सप्टेंबरमध्ये काय होणार?’; पावसाच्या ५८ टक्के तुटीमुळे दुष्काळाचं महासंकट!
विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५८ टक्के पावसाची तूट नोंदवली असून, सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे महासंकट ओढावण्याची शक्यता आहे.
2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल – देवेंद्र फडणवीस
2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी आणि उर्वरित 50 टक्के गरज EVमधून भागवली जाईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हवामान विभागाचा १९ राज्यांना धोक्याचा इशारा; महाराष्ट्रात पावसाची दडी संपणार? वाचा नवा अंदाज
देशातील १९ राज्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. तर, महाराष्ट्रातही सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
‘AI मुळे शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30% कमी करू’; फडणवीसांची नाशिकमध्ये मोठी माहिती
देवेंद्र फडणवीस यांनी शेतीत AI चा वापर करून उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करण्याची योजना सांगितली.
साखरेचा गोडवा कडू! DMart, Blinkit वर खरेदीला मोठी मर्यादा, ग्राहकांना फटका
साखरेच्या वाढत्या किमती आणि तुटवड्यामुळे ब्लिंकिट, बिगबास्केट आणि डी-मार्ट सारख्या कंपन्यांनी साखर खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत. सणासुदीत ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे? कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची नवी डेडलाईन
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत नवी अपडेट दिली असून, पुढील २ ते ४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा दावा केला आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; मुद्रांक शुल्क माफ, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुद्रांक शुल्क माफी, शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.














