Agriculture
एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल पण…; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक विधान
अखंडित वीजपुरवठ्यासाठी उद्योजकांना प्राधान्य देण्याच्या संदर्भात ‘एकवेळ शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल’ असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राज्यात तीव्र राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.
कृषी विकासाला मोठी चालना! महाराष्ट्राला ₹558 कोटींचा निधी, शेतकऱ्यांना मोठा फायदा
केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी ₹335 कोटींच्या दुसऱ्या हप्त्याला मंजुरी दिली असून राज्याच्या हिस्स्यासह एकूण ₹558 कोटींचा निधी कृषी विकासासाठी उपलब्ध होणार आहे.
दिल्लीत दुहेरी आंदोलनाचा भडका! NEET आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा; सुरक्षा व्यवस्था अलर्टवर
NEET आंदोलनामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या दिल्लीकडे आता पंजाबसह अनेक राज्यांतील हजारो शेतकरी मुक्त व्यापार कराराच्या विरोधात मोर्चा काढत असून प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
अल निनोचा धोका खरंच टळलाय का? हवामान तज्ज्ञांचा यंदाच्या पावसाबाबत सर्वात मोठा अंदाज
राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: पावसाची दडी संपणार! राज्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो बरसणार
अफगाणिस्तानाकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून, राज्यात २० जुलैपासून मुंबई, पुण्यासह १३ हून अधिक जिल्ह्यांत पुन्हा धो-धो पाऊस कोसळणार आहे.
आभाळाकडे डोळे लावलेल्या बळीराजासाठी खुशखबर; विश्रांतीनंतर राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागात पावसाने दमदार कमबॅक केलं असून, पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना मोठं जीवदान मिळालं आहे.
फडणवीस सरकारचे 8 मोठे निर्णय; शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी, कृषी बाजारपेठ, MSRTC जमीन विकास आणि शहरी मालमत्ता मुद्रीकरणासह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा? ठाकरेंवरही डागली तोफ
एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांना खडेबोल सुनावले.
रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा, शेतकरी कर्जमाफी ऑगस्टपर्यंत रखडणार? मुख्य कारण आलं समोर
शेतकरी कर्जमाफीसाठी ऑगस्टची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधत ऑगस्टमध्ये विदर्भात मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पावसाची विश्रांती संपणार! राज्यात पुन्हा मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा
हवामान विभागाने देशभरातील १८ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, विश्रांती घेतलेला पाऊस महाराष्ट्रात पुढील आठवड्यापासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.














