Entertainment
‘सत्ता आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’; अमिताभ बच्चन यांच्याबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत परेश रावल (Paresh Rawal) यांनी अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक ...
‘3 Idiots’ आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही; आमीर खानचे स्पष्ट वक्तव्य
आमीर खानने स्पष्ट केले की '3 Idiots'मधील रँचोची व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही. तसेच सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली आहे.
Akshay Kumar चा ‘हैवान’ ठरणार ‘Oppam’चा हिंदी रिमेक? टीझरनंतर मोठी चर्चा
'हैवान'चा टीझर प्रदर्शित होताच हा चित्रपट सुपरहिट मल्याळम चित्रपट 'Oppam'चा हिंदी रिमेक असल्याची चर्चा रंगली आहे.
‘आई बनू नकोस, आजीच राहा’; आकाश अंबानींच्या एका वाक्याने भावूक झाल्या नीता अंबानी
नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत नातवंडांवर आजी म्हणून प्रेम करायचे असून, त्यांच्या संगोपनात मुलांना आवश्यक ती मोकळीक देण्याबाबतचे आपले विचार व्यक्त केले.
‘लता दीदींची बरोबरी अशक्य’; अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लता मंगेशकरांशी संबंधित वादावर प्रथमच भाष्य करत, त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
‘3 Idiots’चा ‘सायलेन्सर’ सोनम वांगचुकांच्या पाठीशी; म्हणाला, ‘त्यांना मरू द्यायचं नाही’
'3 Idiots'मधील 'चतुर रामलिंगम'ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्य यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
‘गॅलेक्सी’च्या चर्चेत आणखी एक ट्विस्ट; सलमानने विकला स्वतःचा फ्लॅट
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे येथील 'शिव-आस्था हाइट्स'मधील आपला फ्लॅट 3.50 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.
माझं आणि त्याचं नातं खूप आधीपासून..! रिंकू राजगुरूच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचं रहस्य अखेर उलगडलं!
रिंकू राजगुरूच्या वारीतील फोटोंमागचे रहस्य उलगडले असून, 'बाप विठुराया' या अजय गोगावले यांनी गायलेल्या पहिल्या अल्बम साँगधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
विद्याधर जोशींचा संतप्त सवाल: बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ अचानक गायब; नेमकं चाललंय काय?
बाजारातून 'ओल्ड मॉन्क' रम अचानक गायब झाल्याने अभिनेते विद्याधर जोशींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा साखळीतील बिघाड हे यामागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
आमिरला हिंदू मुलीच का आवडतात? पुतळा जाळत बजरंग दलाचा मोठा आरोप, नेमकं काय घडलं?
आमिर खानच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नावरून बिहारमध्ये बजरंग दलाने पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदवला असून, त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला आहे.














