Sports
विराट कोहलीचा फायनलमध्ये धमाका, वैभव सूर्यवंशीने मारली मोठी बाजी!
आरसीबीने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. विराटने ७५ धावा कुटल्या, तर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक बक्षिसे जिंकली.
खेळाडू रस्त्यावर तर कोणी झाडीत; फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्सच्या बसला आग, मध्यरात्री उडाली मोठी पळापळ!
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर हॉटेलकडे परतणाऱ्या गुजरात टायटन्सच्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मध्यरात्री मोठी खळबळ उडाली.
शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
आरसीबीकडून आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने आपली खंत व्यक्त केली असून, सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानेच लय बिघडल्याचा मोठा दावा केला आहे.
विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
आयपीएल 2026 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करत आरसीबीच्या ऐतिहासिक जेतेपदामागचं खरं गुपित उघड केलं आहे.
Virat Kohli चं वादळ अन् गुजरात गारद; RCB ने नरेंद्र मोदी स्टेडियमवर असा रचला इतिहास!
आरसीबीने आयपीएल २०२६ च्या फायनलमध्ये गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर संघाने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवले.
आरसीबीने जिंकला टॉस, पण शुबमन गिलच्या एका वक्तव्याने मैदानात उडाली खळबळ!
आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी, टॉस जिंकला असता तरी आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती, असे गिलने स्पष्ट केले.
सचिन तेंडुलकरने दिला मोठा सल्ला, आयपीएलचे हे ३ नियम बदलताच गोलंदाजांचे नशीब पालटणार!
टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी सचिन तेंडुलकरने इम्पॅक्ट प्लेयरसह ३ महत्त्वाचे नियम बदलण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.
आरसीबी आणि गुजरात फायनलसाठी आमनेसामने, पण पाऊस पडला तर चषक कोणाचा?
आरसीबी आणि गुजरात यांच्यातील आयपीएल २०२६ च्या फायनल सामन्यावर पावसाचे सावट असून हवामान खात्याने अहमदाबादमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
शतक हुकलं, IPL मधून बाहेर होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं; सामना गमावल्यानंतर त्याने असं काय केलं?
आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानावरच ढसाढसा रडला आणि थेट डगआऊटमध्ये निघून गेला.
वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने सचिन तेंडुलकरही थक्क, १५ वर्षांच्या पोराने मोडता मोडता सोडला ख्रिस गेलचा विक्रम!
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करत सचिन तेंडुलकरलाही थक्क केले. राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा ४७ धावांनी धुव्वा उडवला.














