Kolhapur
हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
पेट्रोल-डिझेल पुन्हा वाढलं, शेतकऱ्यांच्या मध्यरात्री रांगा; वाढत्या दरावर प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
प्रवीण तरडेंनी कोल्हापुरात पेट्रोल-डिझेल दरवाढीवर भाष्य करत जागतिक युद्धाकडे लक्ष वेधले. तसेच शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही त्यांनी रोखठोक मत मांडले.
विधान परिषद निवडणूक: तब्बल १७ जागांचा महासंग्राम जाहीर, कोणाची खुर्ची धोक्यात?
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
छगन भुजबळांची मोठी घोषणा! गॅससाठी रांगा लावताय? थांबा, ही बातमी आधी वाचाच…
इराण युद्धामुळे राज्यात गॅस टंचाईच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जनतेला दिलासा दिला आहे.
‘सरकार कुणाला फसवतंय?’ Gas Shortage वरून केंद्रावर थेट हल्लाबोल!
देशातील Gas Shortage वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गॅस उत्पादन वाढल्याचे सरकारी दावे खोटे असून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा आरोप झालाय.
कोल्हापुरात चक्क गॅसअभावी लग्न पुढे ढकलण्याची वेळ! तीन आमदारांच्या घरात मात्र लगीनघाई; नेमकं चाललंय काय?
युद्धाच्या भीतीने कोल्हापुरात गॅसची मागणी वाढली असून व्यावसायिक गॅस बंद करण्यात आला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रसंगी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.
गॅस बुकिंगसाठी कॉल लागत नाहीये? रांगेत उभे राहण्यापूर्वी हे ४ सोपे मार्ग जाणून घ्या, मिनिटांत होईल काम!
फोनवरून गॅस बुकिंग होत नसल्यास रांगेत उभे राहू नका. व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या मदतीने घरबसल्या झटपट गॅस सिलेंडर बुक करा.
गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले
गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.
‘फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर दारात येईल’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
देशात गॅस टंचाई असताना पंतप्रधान प्रचारात व्यग्र आहेत. 'नमो नमो' म्हटल्यास पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल, असा टोला संजय राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.
Sanju Samson चा धमाका अन् भारताची उपांत्य फेरीत धडक! सामन्यानंतर धोनी आणि कोहलीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
भारताने वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे महाकाय आव्हान पार करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ९७ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन विजयाचा शिल्पकार ठरला.













