weather
हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, बीडमध्ये मात्र घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मान्सूनचा पहिला अंदाज हुकला, आता ‘या’ तारखेला धडकणार? पावसाच्या नव्या अपडेटने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली!
अरबी समुद्रात मोसमी वारे रेंगाळल्याने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा पहिला अंदाज चुकला आहे. आता पाऊस २ ते ४ जून दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.
पुणे हवामान विभागाचा अलर्ट: मान्सूनची वाट बिकट, राज्यात उष्णतेचा भडका!
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नाही. हवामान खात्यानुसार महाराष्ट्रात पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
महाराष्ट्रात उन्हाचा तांडव; २४ तासांत तब्बल ११ जणांचा बळी, नेमकं काय घडतंय?
राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अमरावती आणि जळगावमध्ये अवघ्या २४ तासांत ११ जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात निसर्गाचा रुद्रावतार; पावसाचा दणादण मारा, भयंकर वाऱ्याने घराची पत्रेही उडाली
राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
पावसाचा अंदाज, खरीप हंगामावर ‘एल निनो’चं सावट; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर!
खरीप हंगामावर एल निनोचे संकट असून राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ८८ टक्के पाऊस पडणार असल्याचा मोठा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
Maharashtra Monsoon Alert : मान्सूनची दमदार एन्ट्री! १० राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस कधी धडकणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये धडकणार आहे. त्यामुळे १० राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, महाराष्ट्रातही लवकरच पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाचा हायअलर्ट: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; पुढील काही तासांत या १० जिल्ह्यांची झोप उडणार!
महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव सुरूच आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा तर उर्वरित काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.













