weather
रायगडमध्ये पुराचा हाहाकार; एक-दोन नव्हे तब्बल ३००० गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले, प्रशासनाची उडाली झोप!
रायगडमध्ये पाताळगंगा नदीच्या पुरात तब्बल ३००० गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाचा मोठा इशारा; पुण्यात पाणी शिरलं, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी किती धोक्याचे?
महाराष्ट्रात गेल्या ५ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने सातारा आणि पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
भंडारदरा परिसरात निसर्गाचं रौद्ररूप! २४ तासांत ३०० मिमी पाऊस, पर्यटकांसाठी ‘ही’ प्रसिद्ध ठिकाणे तातडीने बंद
भंडारदरा आणि नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. घाटघर, रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कळसूबाईसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद.
पुढचे 24 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट
IMD ने मुंबईसह पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट भागांसाठी रेड अलर्ट जारी करत अतिवृष्टी, विजांचा कडकडाट आणि ताशी 80 किमी वेगाच्या वाऱ्यांपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
‘वर्क फ्रॉम होम द्या, हा मानवतेचा धर्म आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचा खासगी कंपन्यांना इशारा
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले.
नाशिकमध्ये निसर्गाचं रौद्ररूप; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला थेट मंदिरे आणि शाळांबाबत मोठा निर्णय!
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ५ तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी मंदिर उद्या बंद ठेवण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Cloudburst Warning! नाशिकमध्ये मेजर ढगफुटीची शक्यता! मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला गंभीर इशारा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात 7 जुलै रोजी ढगफुटीसह 300 मिमी पावसाची शक्यता असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. प्रशासनाने हाय अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
‘आजचा दिवस गंभीर!’ 90 किमी वेगाने वारे वाहणार; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती
आज दुपारनंतर 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.














