Chhatrapati Sambhajinagar
एकाच दिवसात ११४९ वाहनचालकांवर कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेत तब्बल १३ लाखांचा दंड वसूल
वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवसात ११४९ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३.८४ लाखांचा दंड वसूल केला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ
राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ओबीसी धर्तीवर ८ नव्या शैक्षणिक योजना आणि शुल्कात सवलती लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटलांची ‘ती’ सर्वात मोठी मागणी अखेर मान्य, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित ३४ मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे समीर सत्तार उद्या माघार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अब्दुल सत्तारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
गिरीष महाजनांचा अब्दुल सत्तारांवर थेट पलटवार, महायुतीमध्ये उभी फूट पडणार?
विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोर विधानानंतर गिरीष महाजनांनी पलटवार केला असून लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, असा सल्ला दिला आहे.
‘नो स्टॉपिंग’ बोर्डाखालीच सत्तार आणि दानवेंचा गप्पांचा फड! सर्वसामान्यांना दंड, बड्या नेत्यांना मात्र सूट?
समृद्धी महामार्गावर 'नो स्टॉपिंग' झोनमध्ये अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांनी गाड्या थांबवून गळाभेट घेतली. नियम मोडणाऱ्या नेत्यांवर पोलीस कारवाईचं धाडस दाखवणार का?
अंबादास दानवे यांचा मोठा गौप्यस्फोट; लाडकी बहीण योजनेतून आणखी ५०-६० लाख महिला अपात्र ठरणार
लाडकी बहीण योजनेतून आणखी ५० ते ६० लाख महिला अपात्र ठरतील, असा मोठा दावा करत अंबादास दानवे यांनी आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.














