Politics
“अमित शाह इस्तीफा दो”; काँग्रेसची सोशल मीडियावरून जोरदार मोहीम; केंद्र सरकारवर निशाणा
"Amit Shah इस्तीफा दो" मोहिमेत काँग्रेसने एक्सवरून ‘कुर्सी छोड़ने की करो तैयारी’ असा संदेश देत जंतर-मंतर प्रकरणावर केंद्र सरकारवर निशाणा साधला.
‘40 लाख कथित बांगलादेशींनी भरले गणना पत्र’; SIR प्रक्रियेवर किरीट सोमय्यांचा मोठा दावा
किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात 40 लाखांहून अधिक कथित बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र भरल्याचा आरोप केला आहे.
‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’; शिक्षणमंत्री बदलावर भाजप नेत्याच्या मुलीची टीका
यशस्विनी राजे सिंह यांनी जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षणमंत्री बदलाच्या निर्णयावर ‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’ असा आरोप केला.
भाजपमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा?
शहजाद पुनावाला यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘धमकी देणाऱ्याचं नाव सांगा, नाहीतर..’; बावनकुळे यांचा दिपकेला थेट इशारा
भाजप धमकीच्या दाव्यानंतर बावनकुळे यांनी ‘नाव सांगा, अन्यथा बदनामी करू नका’ असा इशारा दिपकेला दिला.
‘नरेंद्र मोदी विष्णूंचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय’, सुदेश बेरींचं मोठं वक्तव्य
अभिनेते सुदेश बेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भगवान विष्णूचा अवतार म्हटले आहे. तसेच, विरोधकांवर आणि 'कॉकरोच जनता पार्टी'वर त्यांनी सडकून टीका केली आहे.
शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवरून कपिल सिब्बलांचा कोर्टात आक्रमक युक्तिवाद, ४ ऑगस्टला पुन्हा सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे हा लोकशाहीवर आघात असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने केला.
NEET आंदोलकांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय, सर्व FIR मागे
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आणि अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.














अभिजीत दिपकेंचा मोदींवर हल्लाबोल: ‘तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा…’, इन्स्टाग्रामवरील ‘ती’ कमेंट चर्चेत!
पंतप्रधान मोदींच्या सेल्फी व्हिडीओवर अभिजीत दिपकेंनी "तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा चमकदार आहे," अशी खोचक टीका करत सरकारला गंभीर इशारा दिला आहे.