Sports
‘700 धावा काढणार…’ आधीच ठेवले होते लिहून; फोनमधील ती नोट ते मैदानावरील तुफान, वैभव सूर्यवंशीने केला खुलासा
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने तब्बल ७७६ धावा कुटत ऑरेंज कॅप जिंकली असून त्याच्या मोबाईलमधील एका नोटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
१५ वर्षांच्या वैभवला थेट रोहित-विराटसोबत खेळण्याची संधी? बीसीसीआयच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बीसीसीआयने मोठी प्रतिक्रिया दिली असून, टीम इंडियातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.
१५ व्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने असा काय गौप्यस्फोट केला की दिग्गजांचेही डोळे उघडले?
आयपीएलमध्ये 'ऑरेंज कॅप' आणि 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'चा किताब पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सुनील गावस्करांसमोर आपल्या यशाचं आणि धडाकेबाज फलंदाजीचं रहस्य उलगडलं आहे.
वैभव सूर्यवंशीला थेट बॉलिवूडची लॉटरी? दिग्दर्शक शेखर कपूरने केली पोस्ट, म्हणाले……
युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी लवकरच शेखर कपूर यांच्या 'मासूम: द न्यू जनरेशन' या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय.
विराट कोहलीचा फायनलमध्ये धमाका, वैभव सूर्यवंशीने मारली मोठी बाजी!
आरसीबीने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. विराटने ७५ धावा कुटल्या, तर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक बक्षिसे जिंकली.
खेळाडू रस्त्यावर तर कोणी झाडीत; फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्सच्या बसला आग, मध्यरात्री उडाली मोठी पळापळ!
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर हॉटेलकडे परतणाऱ्या गुजरात टायटन्सच्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मध्यरात्री मोठी खळबळ उडाली.
शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
आरसीबीकडून आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने आपली खंत व्यक्त केली असून, सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानेच लय बिघडल्याचा मोठा दावा केला आहे.
विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
आयपीएल 2026 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करत आरसीबीच्या ऐतिहासिक जेतेपदामागचं खरं गुपित उघड केलं आहे.
Virat Kohli चं वादळ अन् गुजरात गारद; RCB ने नरेंद्र मोदी स्टेडियमवर असा रचला इतिहास!
आरसीबीने आयपीएल २०२६ च्या फायनलमध्ये गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर संघाने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवले.














