Pune
छगन भुजबळांची मोठी घोषणा! गॅससाठी रांगा लावताय? थांबा, ही बातमी आधी वाचाच…
इराण युद्धामुळे राज्यात गॅस टंचाईच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जनतेला दिलासा दिला आहे.
‘सरकार कुणाला फसवतंय?’ Gas Shortage वरून केंद्रावर थेट हल्लाबोल!
देशातील Gas Shortage वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गॅस उत्पादन वाढल्याचे सरकारी दावे खोटे असून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा आरोप झालाय.
पाणी जसं जपून वापरता, तसाच आता गॅसही वापरा! जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाने मोठी खळबळ
इराण-इस्रायल संघर्षामुळे राज्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईप्रमाणेच नागरिकांनी गॅसही जपून वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणेकरांनो घाबरू नका! गॅसच्या रांगा लावण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा हा मोठा निर्णय नक्की वाचा…
पुण्यात गॅस टंचाई असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. घरगुती गॅस मुबलक असून काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शिवसेना कोणाची? अंतिम युक्तिवादासाठी दोन्ही गट सज्ज, पण सुप्रीम कोर्टाचा नवा ट्विस्ट!
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी सज्ज झाले आहेत. पुढची तारीख लवकरच ठरेल.
गॅस बुकिंगसाठी कॉल लागत नाहीये? रांगेत उभे राहण्यापूर्वी हे ४ सोपे मार्ग जाणून घ्या, मिनिटांत होईल काम!
फोनवरून गॅस बुकिंग होत नसल्यास रांगेत उभे राहू नका. व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या मदतीने घरबसल्या झटपट गॅस सिलेंडर बुक करा.
गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले
गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.
‘फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर दारात येईल’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
देशात गॅस टंचाई असताना पंतप्रधान प्रचारात व्यग्र आहेत. 'नमो नमो' म्हटल्यास पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल, असा टोला संजय राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.
हार्दिक पांड्यावर तिरंग्याच्या अपमानाचा आरोप; वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन दिवसांतच पुण्यात पोलीस तक्रार
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन दिवसांतच हार्दिक पांड्याविरोधात पुण्यात तिरंग्याच्या अपमानाबद्दल पोलीस तक्रार दाखल झाली आहे.
Sanju Samson चा धमाका अन् भारताची उपांत्य फेरीत धडक! सामन्यानंतर धोनी आणि कोहलीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
भारताने वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे महाकाय आव्हान पार करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ९७ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन विजयाचा शिल्पकार ठरला.













