India
प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ची आयपीएल फायनललाही हवा, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क!
आयपीएलच्या अंतिम सामन्याचा फटका न बसता प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' सिनेमाने 11 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.
अमोल कोल्हे स्टार प्रवाहवर भडकले, ”मी सावित्रीबाई…” मालिका बंद होण्यामागे उघड केलं दुसरंच कारण…
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका अवघ्या पाच महिन्यांत बंद करण्याच्या स्टार प्रवाहच्या निर्णयावर अभिनेते अमोल कोल्हेंनी संताप व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
वैभव सूर्यवंशीला थेट बॉलिवूडची लॉटरी? दिग्दर्शक शेखर कपूरने केली पोस्ट, म्हणाले……
युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी लवकरच शेखर कपूर यांच्या 'मासूम: द न्यू जनरेशन' या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय.
विराट कोहलीचा फायनलमध्ये धमाका, वैभव सूर्यवंशीने मारली मोठी बाजी!
आरसीबीने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. विराटने ७५ धावा कुटल्या, तर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक बक्षिसे जिंकली.
खेळाडू रस्त्यावर तर कोणी झाडीत; फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्सच्या बसला आग, मध्यरात्री उडाली मोठी पळापळ!
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर हॉटेलकडे परतणाऱ्या गुजरात टायटन्सच्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मध्यरात्री मोठी खळबळ उडाली.
किरीट सोमय्या यांना भोंदू खरातची भूमिका मिळणार का? भोंदू खरातच्या सिनेमावरून सुषमा अंधारेंनी डिवचले
भोंदू बाबा अशोक खरातवरील आगामी सिनेमाच्या कास्टिंगवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं असून, दीपाली सय्यद यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.
शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
आरसीबीकडून आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने आपली खंत व्यक्त केली असून, सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानेच लय बिघडल्याचा मोठा दावा केला आहे.
विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
आयपीएल 2026 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करत आरसीबीच्या ऐतिहासिक जेतेपदामागचं खरं गुपित उघड केलं आहे.
Virat Kohli चं वादळ अन् गुजरात गारद; RCB ने नरेंद्र मोदी स्टेडियमवर असा रचला इतिहास!
आरसीबीने आयपीएल २०२६ च्या फायनलमध्ये गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर संघाने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवले.
आरसीबीने जिंकला टॉस, पण शुबमन गिलच्या एका वक्तव्याने मैदानात उडाली खळबळ!
आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी, टॉस जिंकला असता तरी आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती, असे गिलने स्पष्ट केले.














