India
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला राज ठाकरेंचा पाठिंबा; मोदी सरकारवर सोडले टीकास्त्र
सोनम वांगचुक यांच्या १९ दिवसांच्या बेमुदत उपोषणाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत NEET पेपरफुटी, शैक्षणिक गैरव्यवहार आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर कठोर टीका केली.
IRCTC Ticket Booking: कॅप्चाची कटकट कायमची संपणार! रेल्वेच्या नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांचा मनस्ताप टळणार
IRCTC च्या नव्या वेबसाईटवरून आता कॅप्चा आणि पॉपअप्स हद्दपार होणार आहेत. तिकीट बुकिंगची क्षमता वाढल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
महिला आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; पावसाळी अधिवेशनात विधेयक मंजूर होणार!
महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होतील, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
‘मी दोन-चार दिवसांत मरणार नाही’; सोनम वांगचुकांचा सरकारला थेट इशारा!
उपोषणाच्या 19 व्या दिवशी प्रकृती खालावत असूनही सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत 20 जुलैच्या 'चलो संसद' रॅलीत देशभरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
२० सेंटीमीटरचं रेड कार्पेट अन् मोदींची खिल्ली; ऑस्ट्रेलियन टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान
ऑस्ट्रेलियन टीव्ही शोमध्ये पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आणि अँथनी अल्बानीज यांच्यासोबतच्या गळाभेटीची उडवली खिल्ली.
ICC चा मोठा निर्णय: वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपचा फॉरमॅट पूर्णपणे बदलला, आता सामने कसे होणार?
आयसीसीने आगामी वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला आहे. आता वनडेत 'सुपर-७' तर टी-२० मध्ये 'सुपर-१०' सह एलिमिनेटरचा थरार पाहायला मिळेल.
ठाकरेंचे ६ खासदार फुटल्यानंतर आता पवारांच्या गोटात काय शिजतंय? ‘ऑपरेशन तुतारी’बाबत मोठी बातमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या फूट पडणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंनाही खासदार फोडण्यात रस नसल्याने 'ऑपरेशन तुतारी'ला ब्रेक लागला आहे.
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; हायकोर्टाचे केंद्राला निर्देश
NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ उपोषण करणारे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावत उत्तर मागवले आहे.
‘दोष व्यवस्थेचा, शिक्षा विद्यार्थ्यांना?’ राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या 3 मागण्या
महाराष्ट्रातील Maha TET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर टीका करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.














