Ahilyanagar
लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट
लाडकी बहीण योजनेचे जुलैचे १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र ई-केवायसीमुळे ९२ लाख महिला वगळल्याने आणि ९६०५ कोटींच्या वाटपावरून मोठा वाद सुरू झाला आहे.
रक्षाबंधनाला भावासाठी राखी घेताय? बाजारातील ‘ही’ चूक टाळा, शास्त्र काय सांगतंय पाहा…
रक्षाबंधनासाठी राखी निवडताना केवळ आकर्षकपणा न पाहता तिचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार लाल, पिवळा धागा आणि चंदन-तुळशीची राखी अत्यंत शुभ मानली जाते.
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती; ‘या’ दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावणं पडणार महागात, राज्यभर धडक कारवाईचे आदेश
खाजगी वाहनांवर 'पोलीस' पाटी लावून फिरणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१ ऑगस्टपासून LPG गॅसचे नियम बदलले; आता ‘हा’ मेसेज दाखवल्याशिवाय घरपोच मिळणार नाही सिलेंडर!
१ ऑगस्टपासून गॅस वितरणाचे नियम बदलत आहेत. आता ग्राहकांना मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय घरपोच सिलेंडर मिळणार नाही, तसेच ई-केवायसी अनिवार्य केली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं थैमान? IMD चा नवा अलर्ट, 10 जिल्ह्यांत हाय अलर्ट!
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, IMD ने 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. जळगावला रेड अलर्ट, तर मुंबईत यलो अलर्ट.
IRCTC Ticket Booking: कॅप्चाची कटकट कायमची संपणार! रेल्वेच्या नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांचा मनस्ताप टळणार
IRCTC च्या नव्या वेबसाईटवरून आता कॅप्चा आणि पॉपअप्स हद्दपार होणार आहेत. तिकीट बुकिंगची क्षमता वाढल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात जूनचे पैसे कधी येणार? एक मोठी अपडेट समोर
लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली असून, १७ जुलैपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
भंडारदरा परिसरात निसर्गाचं रौद्ररूप! २४ तासांत ३०० मिमी पाऊस, पर्यटकांसाठी ‘ही’ प्रसिद्ध ठिकाणे तातडीने बंद
भंडारदरा आणि नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. घाटघर, रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कळसूबाईसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद.
अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला ‘अल्टीमेटम’! ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा, तर फुटीर खासदारांवरही संताप
माहिती अधिकार कायद्यातील नव्या बदलांविरोधात अण्णा हजारे यांनी ५ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला असून, पक्ष बदलणाऱ्या खासदारांनाही खडेबोल सुनावले आहेत.














