Ahilyanagar
IRCTC Ticket Booking: कॅप्चाची कटकट कायमची संपणार! रेल्वेच्या नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांचा मनस्ताप टळणार
IRCTC च्या नव्या वेबसाईटवरून आता कॅप्चा आणि पॉपअप्स हद्दपार होणार आहेत. तिकीट बुकिंगची क्षमता वाढल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात जूनचे पैसे कधी येणार? एक मोठी अपडेट समोर
लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली असून, १७ जुलैपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
भंडारदरा परिसरात निसर्गाचं रौद्ररूप! २४ तासांत ३०० मिमी पाऊस, पर्यटकांसाठी ‘ही’ प्रसिद्ध ठिकाणे तातडीने बंद
भंडारदरा आणि नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. घाटघर, रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कळसूबाईसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद.
अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला ‘अल्टीमेटम’! ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा, तर फुटीर खासदारांवरही संताप
माहिती अधिकार कायद्यातील नव्या बदलांविरोधात अण्णा हजारे यांनी ५ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला असून, पक्ष बदलणाऱ्या खासदारांनाही खडेबोल सुनावले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ
राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ओबीसी धर्तीवर ८ नव्या शैक्षणिक योजना आणि शुल्कात सवलती लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला बाहेर?
लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला अपात्र ठरल्याचा दावा करत सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.














