Entertainment
वंदे मातरम् वाद: ‘लग्नानंतरच इस्लामची आठवण आली का?’; मुकेश खन्नांचा शर्मिला टागोर यांच्यावर हल्लाबोल
'वंदे मातरम्'च्या गायनावरून शर्मिला टागोर यांनी केलेल्या विधानावर मुकेश खन्ना संतापले असून, त्यांनी थेट टागोर यांच्या लग्नाचा संदर्भ देत टीका केली आहे.
दिशा सालियन प्रकरण: ‘मला व्हिलन बनवणं थांबवा’; CBI चौकशीच्या आदेशानंतर सूरज पांचोलीचा मोठा गौप्यस्फोट
दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश मिळताच सूरज पांचोलीने आपल्याला जाणीवपूर्वक सॉफ्ट टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे.
सलमान खानचा मैत्रिणीला थेट इशारा, ‘कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन’; नेमकं प्रकरण काय?
सलमान खानने वांद्रे येथे कॅफे सुरू करणाऱ्या मैत्रिणीला स्वच्छतेचा सल्ला देत थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नावाने मिश्किल धाक दाखवला आहे.
समीर चौघुले अन् सचिनची पहिली भेट; ‘क्रिकेटच्या देवाला’ पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंनी सचिन तेंडुलकरसोबतच्या पहिल्या भेटीचा भावनिक किस्सा शेअर केलाय. सचिनला समोर पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर झाले होते.
‘माजोरड्या, बिनडोक लोकांना…’; विद्यानंद बापटांवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री संतापली!
ध्वनीप्रदूषणाविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा अभिनेत्री आरती सोलंकीकडून तीव्र शब्दांत निषेध.
अभिनेता वरुण धवनने घेतली शेतजमीन; थेट शेतात उतरून केली शेतीला सुरुवात
अभिनेता वरुण धवनने शेतजमीन खरेदी केल्यानंतर शेतीला सुरुवात केली असून त्याचे फोटो चर्चेत आहेत.
‘माझा शाही मसाला मुघल काळातच एक्सपायर…’; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर ट्विंकल खन्नाची भन्नाट फिरकी!
तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर 'मिसेस फनीबोन्स' ट्विंकल खन्नाने मिश्किल भाष्य केलं आहे. स्वतःच्या किचनवर धाड टाकल्याचा किस्सा सांगत तिने धमाल उडवली आहे.
बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा कुणी आणला? अर्शद वारसीने थेट नाव घेत केला मोठा खुलासा!
बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद कंगना रणौतनेच सुरू केल्याचा खुलासा अभिनेता अर्शद वारसीने केला आहे. तसेच स्टार किड्सच्या संघर्षावरही त्याने रोखठोक मत मांडले.
‘हे देवेंद्र, हे नरेंद्र…’; समय रैनाचा सत्कार होताच सुनिल पाल भडकला, सरकारलाच विचारले खडे सवाल!
समय रैनाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाल्याने सुनिल पालने संताप व्यक्त करत सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
श्वेता तिवारीने मानले थेट राज ठाकरेंचे आभार; मनसे कार्यकर्त्यांबद्दलच्या ‘त्या’ दाव्यानंतर नेमकं काय घडलं?
श्वेता तिवारीने मनसे समर्थकांवर केलेल्या आरोपांनंतर, पक्षाने अवघ्या तीन दिवसांत ट्रोलर्सचं माफीपत्र मिळवून दिल्याने तिने राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.














