weather
राज्यात मान्सूनची गाडी अचानक का थांबली? पावसाची प्रतीक्षा आणखी वाढणार, पुढील 3 ते 4 दिवसात..
राज्यात मान्सूनची वाटचाल मंदावली असून तो सोलापूर आणि हर्णे परिसरात रेंगाळला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत पाऊस पुढे सरकण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! मान्सून वेगाने पुढे सरकतोय, महाराष्ट्रातील ‘या’ २५ जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा
केरळ व्यापून मान्सून पुढे सरकला असून महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. लवकरच मुंबई, गोव्यात मुसळधार पाऊस कोसळेल.
मान्सून गोव्यात धडकला, आता महाराष्ट्राची वेळ; पावसाच्या एन्ट्रीची नेमकी तारीख काय?
मान्सून गोव्यात पोहोचला असून पुढील ४८ तासांत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून येत्या ४८ ते ७२ तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सूनची केरळमध्ये दमदार एन्ट्री! पण महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान विभागाची सर्वात मोठी अपडेट
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण महाराष्ट्रात तो लवकरच धडकेल, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
सावधान! समुद्रात उसळणार महाकाय लाटा; पावसाळ्यातले ‘हे’ ६ दिवस घराबाहेर पडूच नका
भारतीय हवामान विभागाने मुंबईकरांसाठी धोक्याचा इशारा दिला असून १४ ते १९ जून दरम्यान समुद्रात प्रचंड उंचीच्या लाटा उसळणार असल्याने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, बीडमध्ये मात्र घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.














