Maharashtra
‘रामरक्षकांसोबत आहात की मंदिर लुटणाऱ्यांसोबत?’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
नागपूरातील 'रामरक्षा' कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि RSS यांच्यावर जोरदार टीका करत अनेक थेट सवाल उपस्थित केले.
सुप्रिया सुळेंना डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’ सल्ला; पुढील 2 आठवडे भाषणे आणि मुलाखती बंद
घशात सूज आढळल्याने डॉक्टरांनी सुप्रिया सुळे यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्ण व्हॉइस रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरेंसारखा घर बसल्या पाठिंबा देतात; सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचा टोला
सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके प्रकरणावर अंजली दामनिया यांनी केंद्र सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंवर शाईफेक; ‘500 रुपयांत गुंड घुसवले’ असा गंभीर आरोप
जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान अभिजित दिपकेंवर शाईफेक झाली. त्यानंतर त्यांनी आंदोलनात पैसे देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला.
‘सत्ता आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’; अमिताभ बच्चन यांच्याबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत परेश रावल (Paresh Rawal) यांनी अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक ...
पुढील 48 तास राज्यात धो-धो पाऊस पडणार; अनेक जिल्ह्यांना इशारा
हवामान विभागाने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करत पुढील 48 तासांत मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.
‘दिल्ली पोलिसांनी मारहाण केली’; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप! बेमुदत उपोषणाची घोषणा
सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर हल्ल्याचा आरोप करत बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.
‘सरकारचा हा लक्ष विचलित करण्याचा डाव’; जंतरमंतर कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत ही कारवाई लक्ष विचलित करण्यासाठी केल्याचा दावा केला.
सोनम वांगचुक रुग्णालयात; शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल, ‘आंदोलन थांबणार नाही’
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपची शरद पवार गटाला अट! आधी विलीनीकरण… मगच NDA?
शरद पवार गटाने एनडीएमध्ये सामील होण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे, अशी भाजपने अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.














