Nagpur
जगात युद्ध थांबवण्याची ताकद फक्त मोदींमध्येच? फडणवीसांनी सांगितली आतली बातमी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इराण मुद्यावरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. तर गॅस टंचाईच्या रांगा हे केवळ काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
छगन भुजबळांची मोठी घोषणा! गॅससाठी रांगा लावताय? थांबा, ही बातमी आधी वाचाच…
इराण युद्धामुळे राज्यात गॅस टंचाईच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जनतेला दिलासा दिला आहे.
‘सरकार कुणाला फसवतंय?’ Gas Shortage वरून केंद्रावर थेट हल्लाबोल!
देशातील Gas Shortage वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गॅस उत्पादन वाढल्याचे सरकारी दावे खोटे असून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा आरोप झालाय.
गॅस बुकिंगसाठी कॉल लागत नाहीये? रांगेत उभे राहण्यापूर्वी हे ४ सोपे मार्ग जाणून घ्या, मिनिटांत होईल काम!
फोनवरून गॅस बुकिंग होत नसल्यास रांगेत उभे राहू नका. व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या मदतीने घरबसल्या झटपट गॅस सिलेंडर बुक करा.
गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले
गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.
‘फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर दारात येईल’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
देशात गॅस टंचाई असताना पंतप्रधान प्रचारात व्यग्र आहेत. 'नमो नमो' म्हटल्यास पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल, असा टोला संजय राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.
इराण-अमेरिका युद्धाचा भारताला थेट फटका; नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ
इराण-अमेरिका युद्धामुळे नागपुरात व्यावसायिक सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून, स्कुल बससाठी गॅस थेट 20 रुपयांनी महागला आहे.
Sanju Samson चा धमाका अन् भारताची उपांत्य फेरीत धडक! सामन्यानंतर धोनी आणि कोहलीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
भारताने वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे महाकाय आव्हान पार करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ९७ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन विजयाचा शिल्पकार ठरला.
Alert: जमीन खरेदी करताना ही चूक पडेल महागात; फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी नक्की तपासा!
जमिनीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी सातबारा, फेरफार आणि जाहीर प्रगटन यांसारख्या कायदेशीर गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Devendra Fadnavis यांनी शेतजमिनीचे नियम बदलले; आता जमिनीच्या व्यवहारात नेमकं काय होणार?
फडणवीस सरकारने शेतजमिनीच्या एनए प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागात जमिनीचे व्यवहार आता वेगवान आणि पारदर्शक होणार आहेत.













