मोठी बातमी
गणपतीपुळे किनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरचे ५ तरुण समुद्रात बुडाले
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेले बिडकीनचे ५ तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक जीवरक्षकांकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह! ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हा निकाल दुर्दैवी”
20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले असून, हा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडात पद्मसिंह पाटील दोषमुक्त, २० वर्षांनंतर निकालात नेमकं काय घडलं?
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी सीबीआय कोर्टाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तपासातील त्रुटींवर न्यायालयाने ताशेरे ओढले.
‘पुरावे अपुरे’ म्हणत न्यायालयाचा निर्णय; पवनराजे निंबाळकर केसचा निकाल जाहीर
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात अंतिम निकाल लागला आहे. पद्मसिंग पाटलांसह सर्व आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.
पवनराजे निंबाळकर केसचा अंतिम क्षण; ओमराजेंची कोर्टात हजेरी, निकालाकडे राज्याचे लक्ष
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत असून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. खासदार ओमराजे निंबाळकर न्यायालयात उपस्थित असून, सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी झाली आहे. या निर्णयाकडे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
प्रिती झिंटाचा गुगल, मेटा विरोधात मोठा विजय, हायकोर्टाच्या एका निर्णयानं भल्याभल्या कंपन्यांचे धाबे दणाणले
एआय आणि डीपफेकच्या गैरवापर प्रकरणी अभिनेत्री प्रिती झिंटा आता थेट गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक कंपन्यांविरोधात कायदेशीर लढा देणार आहे.
संचिता उगलेच्या मृत्यूवर रवी किशन यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले ‘असं केल्याने आत्म्याला…’
'कुमकुम भाग्य' फेम संचिता उगलेच्या आत्महत्येवर अभिनेते रवी किशन यांनी दुःख व्यक्त करत तरुणाईला मानसिक आरोग्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
समंथाने घेतली मुख्यमंत्री विजय यांची भेट, अभिनेत्याचं यश पाहून म्हणाली ‘त्यासाठी मोठी हिंमत लागते…..’
अभिनेत्री समंथाने तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची नुकतीच भेट घेतली. यशस्वी करिअर सोडून राजकारणात येण्यासाठी मोठी हिंमत लागते, असं म्हणत तिने त्यांचं जाहीर कौतुक केलं आहे.
‘देऊळ बंद २’साठी शाहरुख खान आला मदतीला धावून, अभिनेत्याने नेमकं केलं तरी काय?
'देऊळ बंद २' सिनेमाच्या प्रदर्शनावेळी बजेट संपल्याने शाहरुख खानच्या रेड चिलीजने ४५ लाखांचं बिल माफ केलं. प्रवीण तरडेंनी मानले किंग खानचे आभार.
अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरण: AICWA चं मोठं पाऊल, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी
टीव्ही अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरणी अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.














