Share

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतातील भिंबर गलीमध्ये तोफगोळ्यांचा मारा

Pakistan violates ceasefire again in Bhimber Gali area of Poonch-Rajouri by firing artillery; Indian Army responds in a measured and strong manner.

Published On: 

🕒 1 min read

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी सीमेवरच्या भिंबर गली भागात तोफगोळ्यांची फायरिंग केली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

भारतीय लष्कराकडून या हल्ल्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आलं असून, “योग्य आणि संयमित पद्धतीने कारवाई सुरू आहे,” असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Pakistan violates ceasefire again in Bhimber Gali

भिंबर गली हे क्षेत्र नेहमीच संवेदनशील मानलं जातं आणि अशा प्रकारचे उल्लंघन भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारे आहेत. लष्कर सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Marathi News Crime India

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या