🕒 1 min read
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी सीमेवरच्या भिंबर गली भागात तोफगोळ्यांची फायरिंग केली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारतीय लष्कराकडून या हल्ल्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आलं असून, “योग्य आणि संयमित पद्धतीने कारवाई सुरू आहे,” असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Pakistan violates ceasefire again in Bhimber Gali
भिंबर गली हे क्षेत्र नेहमीच संवेदनशील मानलं जातं आणि अशा प्रकारचे उल्लंघन भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारे आहेत. लष्कर सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारतीय लष्कराचे “ऑपरेशन सिंदूर” ; पाकिस्तान काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यावर हल्ले
- ‘भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलो, तर माधुरी माझी’; पाकिस्तानी मौलानाच्या वक्तव्यावर संतापाचा भडका
- महाराष्ट्रात युद्धसरावाचा अलर्ट! उद्या १६ शहरांमध्ये होणार मॉकड्रील, सायरन-Blackout चा सराव









