🕒 1 min read
काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच, पाकिस्तानातील एका मौलानाचा एक विवादित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मौलाना, आपल्या मुलासमवेत बसून, “जर पाकिस्तान भारतासोबतचे युद्ध जिंकलं, तर माधुरी दीक्षित माझी होईल” असे वक्तव्य करताना दिसतो.
या अजब मागणीनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी या स्त्रीविरोधी, विकृत राष्ट्रवादी आणि असभ्य वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
If Pakistan Wins War, Madhuri Dixit Will Be Mine
या पार्श्वभूमीवर भारतात देशव्यापी युद्धजन्य मॉकड्रील्स सुरू आहेत, आणि अशावेळी पाकिस्तानातून आलेल्या अशा प्रकारच्या विधानांमुळे दोन्ही देशांतील जनतेमध्ये भावनिक उद्रेक होताना दिसतोय.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, यामुळे आधीच देशभर हळहळ व्यक्त केली जात असताना, अशा मौलविच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे संताप अधिकच वाढला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात युद्धसरावाचा अलर्ट! उद्या १६ शहरांमध्ये होणार मॉकड्रील, सायरन-Blackout चा सराव
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण कायम
- सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











