Marathi News
अंशुमन विचारेच्या पत्नीसोबत भयंकर प्रकार, ‘तिचं अर्ध भांडं रक्त काढलं…’; अभिनेत्याचा वैद्यकीय क्षेत्राबाबत मोठा खुलासा
आयुर्वेदिक उपचारासाठी गेलेल्या अंशुमन विचारेच्या पत्नीचं डॉक्टरांनी अर्ध भांडं रक्त काढल्याने तिला थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला आहे.
‘आता सांगायला हरकत नाही…’; जान्हवीने भरली सूरज चव्हाणच्या पत्नीची ‘चोर ओटी’, गुडन्यूजवर अखेर शिक्कामोर्तब
सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असून जान्हवी किल्लेकरने त्याची पत्नी संजनाची 'चोर ओटी' भरल्याचा व्हिडीओ शेअर करत गुडन्यूज दिली आहे.
राज्यात मान्सूनची गाडी अचानक का थांबली? पावसाची प्रतीक्षा आणखी वाढणार, पुढील 3 ते 4 दिवसात..
राज्यात मान्सूनची वाटचाल मंदावली असून तो सोलापूर आणि हर्णे परिसरात रेंगाळला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत पाऊस पुढे सरकण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; अचानक भाव का कोसळले? जाणून घ्या
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून MCX वर सोनं १५०२ तर चांदी ५८०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जागतिक घडामोडींचा हा थेट परिणाम आहे.
पोलीस अधीक्षकांची ‘धडक मोहीम’, मात्र बिडकीन पोलिसांचा अजब कारभार; गाडी ठाण्यात अन् चलन दुसऱ्याच गावात!
अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईचे आदेश दिले. मात्र बिडकीनमध्ये गाडी पोलीस ठाण्यात असताना दुसऱ्याच गावचे चलन फाडल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकाच दिवसात ११४९ वाहनचालकांवर कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेत तब्बल १३ लाखांचा दंड वसूल
वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवसात ११४९ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३.८४ लाखांचा दंड वसूल केला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; नाशिकमध्ये ‘साहेब निर्णय घ्या’ पोस्टर्स झळकल्याने राजकारण तापलं
राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने छगन भुजबळांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. येवल्यात 'साहेब निर्णय घ्या' अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषदेत घोडेबाजार? सुप्रिया सुळेंच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
सुप्रिया सुळेंनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत लोकसभेत बिल आणण्याची घोषणा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रेमाने माणसं जिंकण्याचा सल्ला दिला.














