Mumbai
‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’; Gas Shortage वरून संजय राऊतांचा मोदींवर बोचरा वार!
देशातील भीषण Gas Shortage वरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब' म्हणत त्यांनी कोविड काळातील अपयशाची आठवण करून दिली.
‘सरकार कुणाला फसवतंय?’ Gas Shortage वरून केंद्रावर थेट हल्लाबोल!
देशातील Gas Shortage वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गॅस उत्पादन वाढल्याचे सरकारी दावे खोटे असून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा आरोप झालाय.
‘छावा’ फेम अक्षय खन्नाला मीच ॲक्टिंग शिकवली! प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ
अभिनेता अनुप सोनीने एका मुलाखतीत आपणच अक्षय खन्नाला अभिनय शिकवल्याचा दावा केला असून सध्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
‘लहान मुलं गुदमरतायत…’, BMC वर संतापली दीपिका पादुकोण; म्हणाली मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं…..
मुंबईच्या खालावलेल्या हवेवर दीपिका पादुकोणने संताप व्यक्त केला आहे. 'लहान मुलं गुदमरतायत', असं म्हणत तिने थेट बीएमसीला जाब विचारलाय.
शिवसेना कोणाची? अंतिम युक्तिवादासाठी दोन्ही गट सज्ज, पण सुप्रीम कोर्टाचा नवा ट्विस्ट!
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी सज्ज झाले आहेत. पुढची तारीख लवकरच ठरेल.
गॅस बुकिंगसाठी कॉल लागत नाहीये? रांगेत उभे राहण्यापूर्वी हे ४ सोपे मार्ग जाणून घ्या, मिनिटांत होईल काम!
फोनवरून गॅस बुकिंग होत नसल्यास रांगेत उभे राहू नका. व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या मदतीने घरबसल्या झटपट गॅस सिलेंडर बुक करा.
गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले
गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.
‘फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर दारात येईल’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
देशात गॅस टंचाई असताना पंतप्रधान प्रचारात व्यग्र आहेत. 'नमो नमो' म्हटल्यास पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल, असा टोला संजय राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसमोरच उघड केलं रहस्य, म्हणाले…
लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये योग्य वेळी देणार असल्याचा मोठा खुलासा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केला आहे.
IND vs ENG T20 WC : धोनीच्या एका एन्ट्रीने वानखेडेवर ‘कल्ला’; गंभीरच्या मेहनतीवर ‘त्या’ आकड्याने मारली बाजी!
भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली असली तरी, काल वानखेडेवर गौतम गंभीरच्या रणनीतीपेक्षा धोनीची उपस्थिती आणि '7' आकड्याचीच सर्वाधिक चर्चा झाली.













