मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून येत्या ४८ ते ७२ तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुलाबराव पाटलांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी अशीच चालली तर महायुतीचं पुढे काय होणार?
विधानपरिषद निवडणुकीत मित्रपक्षाकडून होत असलेल्या बंडखोरीवरून गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, महायुतीच्या भविष्याबाबत भाजपला सूचक इशारा दिला आहे.
संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर थेट हल्लाबोल, 150 कोटींचा गौप्यस्फोट करत उडवली खळबळ!
विधानपरिषद निवडणुकीत १०० ते १५० कोटींचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी भाजप नेते गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाफेडचा मोठा निर्णय, कांदा खरेदीच्या जाचक अटी शिथिल; शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार नाफेडच्या कांदा खरेदीतील अटी शिथिल झाल्या आहेत. डागी कांदा स्वीकारला जाणार असून खरेदीसाठी बाजारशुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे समीर सत्तार उद्या माघार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अब्दुल सत्तारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
गिरीष महाजनांचा अब्दुल सत्तारांवर थेट पलटवार, महायुतीमध्ये उभी फूट पडणार?
विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोर विधानानंतर गिरीष महाजनांनी पलटवार केला असून लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, असा सल्ला दिला आहे.
शेतकरी कर्जमाफी: मंत्र्यांपासून २५ हजारांच्या पगारदारांपर्यंत ‘हे’ लोक ठरले अपात्र, तुमचा नंबर तर नाही ना?
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली असली तरी २५ हजारांपेक्षा जास्त पगारदार आणि लोकप्रतिनिधी या योजनेतून बाद झाले आहेत.
‘नो स्टॉपिंग’ बोर्डाखालीच सत्तार आणि दानवेंचा गप्पांचा फड! सर्वसामान्यांना दंड, बड्या नेत्यांना मात्र सूट?
समृद्धी महामार्गावर 'नो स्टॉपिंग' झोनमध्ये अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांनी गाड्या थांबवून गळाभेट घेतली. नियम मोडणाऱ्या नेत्यांवर पोलीस कारवाईचं धाडस दाखवणार का?
सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; ‘सेक्स वर्कर’ महिलांना अटक करता येणार नाही, पोलिसांना कडक इशारा!
स्वतःच्या इच्छेने सेक्स वर्क करणाऱ्या सज्ञान महिलांना अटक किंवा त्रास देऊ नये, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.














