मान्सूनची वाटचाल रखडली! महाराष्ट्रावर एल निनोचं सावट, पेरण्यांचं काय होणार?
अरबी समुद्रात मान्सून रखडल्याने महाराष्ट्रात पावसाला आणखी विलंब होणार आहे. एल निनोच्या सावटामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; पंढरपुरात नेमकं काय घडलं?
पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहराचे नाव बदलले, मग बँकेचे नाव का नाही? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांचे थेट एमडींना पत्र
शहराचे नाव बदलूनही बँक जुन्या नावानेच का? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांनी थेट एमडींना दिले पत्र.
एकाच दिवसात ११४९ वाहनचालकांवर कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेत तब्बल १३ लाखांचा दंड वसूल
वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवसात ११४९ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३.८४ लाखांचा दंड वसूल केला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; नाशिकमध्ये ‘साहेब निर्णय घ्या’ पोस्टर्स झळकल्याने राजकारण तापलं
राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने छगन भुजबळांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. येवल्यात 'साहेब निर्णय घ्या' अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषदेत घोडेबाजार? सुप्रिया सुळेंच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
सुप्रिया सुळेंनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत लोकसभेत बिल आणण्याची घोषणा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रेमाने माणसं जिंकण्याचा सल्ला दिला.
‘भगवान भरोसे काम चालवू नका’, देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार; वॉर रूमच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला थेट अल्टिमेटम
पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या दिरंगाईवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत झापले असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे.
अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात मोठे भगदाड, १५ बड्या नेत्यांनी एकाच वेळी सोडला पक्ष
माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडू भाजपमधील १५ हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सामूहिक रामराम ठोकल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.














