
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, ‘महाराष्ट्र देशा‘ प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
सूर्यकुमार यादवची मोठी खेळी! IND vs NZ Final च्या ‘प्लेईंग ११’ मधून २ स्टार खेळाडूंचा पत्ता कट?
रविवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता असून दोन स्टार खेळाडूंना डच्चू मिळू शकतो
IND vs NZ Final: टीम इंडिया की न्यूझीलंड? ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड्स पाहून उडेल झोप!
टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. त्याआधी दोन्ही संघांच्या ३० टी-२० सामन्यांच्या इतिहासात नेमके कुणाचे पारडे जड आहे, ते नक्की वाचा.
विजयानंतर सूर्यकुमार यादव भावूक, संजू सॅमसनबाबत म्हणाला असं काही की…
टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव भावूक झाला. संजू सॅमसनचे कौतुक करत त्याने ५ मार्चला मुंबईत होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलचा प्लॅन सांगितला.
टीम इंडियाची इंग्लंडशी भिडंत, फायनलचं तिकीट मिळणार का?
२०२६ टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ५ मार्चला टीम इंडिया मुंबईत इंग्लंडशी भिडणार आहे. वानखेडेवर हा रोमहर्षक सामना रंगेल.
Team India चा ऐतिहासिक विक्रम, वेस्ट इंडिजला चारली धूळ; घडवला नवा इतिहास!
टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध १९६ धावांचा पाठलाग करत भारताचा आजवरचा सर्वात मोठा यशस्वी रनचेस करण्याचा नवा इतिहास रचला आहे.
Sanju Samson भावूक, सामन्यानंतर केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाला “मी स्वतःवरच…”
ऐतिहासिक विजयानंतर संजू सॅमसनने व्यक्त केल्या भावना. अनेकदा स्वतःवरच संशय असायचा असं सांगत धोनी आणि विराटबद्दल केला मोठा खुलासा.
Sanju Samson चा धमाका अन् भारताची उपांत्य फेरीत धडक! सामन्यानंतर धोनी आणि कोहलीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
भारताने वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे महाकाय आव्हान पार करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ९७ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन विजयाचा शिल्पकार ठरला.
IND vs WI – संजू सॅमसनचा झंझावात, टीम इंडियाचा विश्वचषकात ऐतिहासिक विजय; पण ‘त्या’ ३ धावांमुळे काय घडलं?
टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे आव्हान ५ गडी राखून पार केले. संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या वादळी खेळीने नवा इतिहास रचला आहे.
सूर्याच्या टीम इंडियासमोर ‘करो किंवा मरो’चे आव्हान! वेस्ट इंडिजविरुद्ध हरल्यास वर्ल्ड कपमधून बाहेर?
सुपर ८ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज रविवारी आमनेसामने येत आहेत. हा सामना जिंकणारा संघ थेट सेमीफायनलमध्ये जाईल, तर हरणाऱ्याचे आव्हान संपुष्टात येईल.
हार्दिक पंड्याचा झंझावात! टीम इंडियाचा दणदणीत विजय, सेमीफायनलचे गणित बदलले!
भारताने झिम्बाब्वेचा ७२ धावांनी पराभव करत सुपर ८ मध्ये मोठा विजय नोंदवला आहे. हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्मा या विजयाचे शिल्पकार ठरले.












