मान्सूनची रखडपट्टी संपणार; ‘या’ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
हर्णे आणि सोलापुरात अडकलेला मान्सून २३ जूनपासून राज्यात पुन्हा वेग घेणार असून, अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
रेवती सुळेंच्या लग्नात पार्थ पवारांसोबत आलेली ‘ती’ काश्मिरी तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीच्या लग्नात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत आलेल्या कायनात धर या काश्मिरी तरुणीची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे.
ओमराजे निंबाळकर धाराशिवच्या वाटेवर; कुटुंबावरील विकृत टीकेनंतर संतापले, आजच घेणार मोठा निर्णय?
कुटुंबावर झालेल्या टीकेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर संतापले असून, धाराशिवच्या जनतेशी चर्चा करून ते आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत.
रेवती सुळेंच्या शाही लग्नात दिग्गजांची मांदियाळी; पण पार्थ पवारांसोबत आलेल्या ‘त्या’ चेहऱ्याचीच सर्वाधिक चर्चा!
रेवती सुळे यांच्या शाही विवाहसोहळ्यात दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. मात्र, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांसोबत आलेल्या कायनात धारच्या एन्ट्रीची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे.
गणपतीपुळ्याच्या लाटांचा बिडकीनच्या तरुणांवर घाला; सुट्टीचा आनंद क्षणात हिरावला, चार जण अद्याप बेपत्ता
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर बिडकीनचे ५ तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली असून एकाचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित चौघांसाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
गणपतीपुळे किनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरचे ५ तरुण समुद्रात बुडाले
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेले बिडकीनचे ५ तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक जीवरक्षकांकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडात पद्मसिंह पाटील दोषमुक्त, २० वर्षांनंतर निकालात नेमकं काय घडलं?
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी सीबीआय कोर्टाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तपासातील त्रुटींवर न्यायालयाने ताशेरे ओढले.
अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरण: AICWA चं मोठं पाऊल, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी
टीव्ही अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरणी अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
अरविंद सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’ फेल? ९ खासदारांबद्दल केला खळबळजनक दावा
ठाकरे गटाचे सर्व ९ खासदार सोबतच असून दिल्लीतील ऑपरेशन टायगर पूर्णपणे फेल झाल्याचा खळबळजनक दावा खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे ‘ते’ ६ बंडखोर खासदार दिल्लीतून अचानक गायब; एकनाथ शिंदेंची रणनीती बदलली?
ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार दिल्लीतून अचानक गायब झाले असून शिंदे गटाने त्यांचा पक्षप्रवेश कायदेशीर बाबींमुळे २-३ दिवस लांबणीवर टाकला आहे.














