
Manoj Jarange vs BJP: ‘मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत’, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी जोरदार टीका केली असून त्यांना मानसिकदृष्ट्या विकृत म्हटले आहे.
Blinkit, Zepto अन् Instamart वर कारवाईचा बडगा; मुंढेंच्या धाडसत्राने उडाली खळबळ
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्टच्या डार्क स्टोअर्सवर छापे टाकले असून, अस्वच्छतेमुळे तब्बल १२ परवाने निलंबित केले आहेत.
परदेशात भारतीय सुरक्षित नाहीत? ५ वर्षांत हल्ले तब्बल ७ पटीने वाढले; केंद्र सरकारचा राज्यसभेत मोठा खुलासा
गेल्या ५ वर्षांत परदेशात भारतीयांवरील हल्ल्यांच्या ३०२ घटना घडल्या असून २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये यात ७ पटीने वाढ झाली आहे.
AI च्या वादळात भारतीयांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का? ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
AI मुळे भारतात नोकऱ्या जाण्याची शक्यता फार कमी असल्याचा दावा 'गोल्डमन सॅक्स' आणि 'आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६' मधून करण्यात आला आहे.
मराठमोळ्या तेजस पाटीलची सातासमुद्रापार मोठी झेप! नायजेरियात जिंकले राष्ट्रकुल रौप्यपदक
नायजेरियातील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत मराठमोळ्या तेजस पाटील याने रौप्यपदक जिंकले आहे. याआधी त्याने चीनमधील स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
‘हडप्पा संस्कृतीतील प्राणी…’; बावनकुळेंवर जरांगेंची बोचरी टीका, आता लक्ष्मण हाकेही मैदानात!
मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्यंगावर खोचक टीका केली आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त करत थेट आव्हान दिले आहे.
जनहित याचिकेला १२ वर्ष विलंब; विशाल पाखरे यांचे थेट उच्च न्यायालयासमोरच आमरण उपोषण
१२ वर्षांपासून प्रलंबित जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी राष्ट्रवादी भीम सेनेचे अध्यक्ष विशाल पाखरे १५ ऑगस्टला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
मनोज जरांगेंच्या ताफ्याला सांगलीत अपघात; २ ते ३ वाहनं एकमेकांवर धडकली
सांगलीतील विटा येथे मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. जरांगेंनी स्वतःची गाडी थांबवून जखमी कार्यकर्त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
अमित शाह अखेर संसदेत उत्तर देणार! पण लाठीचार्जच्या मुद्द्यावर सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर आता सरकारने नमती भूमिका घेत चर्चेची तयारी दर्शवली असून स्वतः अमित शाह उत्तर देणार आहेत.
राहुल गांधींचा थेट इशारा; ‘त्या’ ३ मागण्यांवरून संसदेत मोदी सरकारची मोठी कोंडी
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर निधीच्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरत तीन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे.














