
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती; ‘या’ दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बावनकुळे, तू बावनकुळे तर आम्ही शहान्नवकुळी! मराठ्यांच्या नोंदींवरून मनोज जरांगेंचा थेट इशारा
सांगलीतील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याच्या प्रयत्नांवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पवारांचे शिलेदार मोदींच्या दरबारात; त्या १५ मिनिटांच्या बैठकीत नक्की काय शिजलं?
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ८ खासदारांनी PM मोदींची भेट घेतली. यावेळी राजकीय चर्चा टाळून महाराष्ट्राच्या विकासावर आणि प्रलंबित प्रश्नांवर भर देण्यात आला.
‘नीट’चा फुलफॉर्म माहीत नसताना आंदोलने का? प्रशांत दामलेंचा सवाल
नीट'चा फुलफॉर्म माहीत नसताना आंदोलनात घोषणाबाजी कशाला? ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी 'जेन झी' तरुणाईच्या अर्धवट ज्ञानावर थेट निशाणा साधला आहे.
पावसाची दडी संपणार? ‘एल निनो’च्या सावटात मान्सूनला नवं बळ!
'एल निनो'च्या प्रभावातही दोन नवीन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी.
नरेंद्र पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ते’ अधिकारी सरकार आणि मराठा समाजात अंतर वाढवतायत?
नरेंद्र पाटील यांनी धाराशिवमध्ये अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. मराठा समाज आणि सरकारमध्ये काही अधिकारी जाणीवपूर्वक दरी निर्माण करत असल्याचा त्यांचा दावा आहे.
राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार नाही; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
अमित शाहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता फार कमी आहे, असा मोठा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केलाय.
‘आमदार पाडूनच दाखवा!’; मनोज जरांगेंच्या इशाऱ्याला प्रवीण दरेकरांचं खुलं आव्हान, राजकारण तापलं!
मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीत आमदार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना थेट उमेदवार उभे करण्याचे आव्हान दिले आहे.
जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास, पवारांचे खासदार मोदींच्या भेटीला; महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी?
जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर-मुंबई एकत्र प्रवास आणि शरद पवार गटाच्या खासदारांची उद्या होणारी पंतप्रधान मोदींची भेट, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
‘काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून पदवी का घ्यायची?’; विद्यार्थ्यांचा सरन्यायाधीशांना कडाडून विरोध
NALSAR विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांना बोलावल्याने विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.














