मोठी बातमी
शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
आरसीबीकडून आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने आपली खंत व्यक्त केली असून, सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानेच लय बिघडल्याचा मोठा दावा केला आहे.
विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
आयपीएल 2026 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करत आरसीबीच्या ऐतिहासिक जेतेपदामागचं खरं गुपित उघड केलं आहे.
राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, बीडमध्ये मात्र घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राजक्त तनपुरेंना थेट उमेदवारी, भाजपची यादी जाहीर अन् राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!
भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पक्षप्रवेश करताच प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून तिकीट दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Virat Kohli चं वादळ अन् गुजरात गारद; RCB ने नरेंद्र मोदी स्टेडियमवर असा रचला इतिहास!
आरसीबीने आयपीएल २०२६ च्या फायनलमध्ये गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर संघाने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवले.
आरसीबीने जिंकला टॉस, पण शुबमन गिलच्या एका वक्तव्याने मैदानात उडाली खळबळ!
आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी, टॉस जिंकला असता तरी आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती, असे गिलने स्पष्ट केले.
सचिन तेंडुलकरने दिला मोठा सल्ला, आयपीएलचे हे ३ नियम बदलताच गोलंदाजांचे नशीब पालटणार!
टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी सचिन तेंडुलकरने इम्पॅक्ट प्लेयरसह ३ महत्त्वाचे नियम बदलण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.
रोहिणी खडसे कडाडल्या, लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला बाद होताच थेट सरकारवर हल्लाबोल!
लाडकी बहीण योजनेतून ई-केवायसी अभावी ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने रोहिणी खडसे आणि मनसेचे राजू पाटील यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला.
आरसीबी आणि गुजरात फायनलसाठी आमनेसामने, पण पाऊस पडला तर चषक कोणाचा?
आरसीबी आणि गुजरात यांच्यातील आयपीएल २०२६ च्या फायनल सामन्यावर पावसाचे सावट असून हवामान खात्याने अहमदाबादमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
सुपरस्टारच्या आईचं निधन, सांत्वनासाठी त्रिशा कृष्णनसोबत घरी पोहोचले CM थलपती विजय; VIDEO व्हायरल
अजित कुमार यांच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी मुख्यमंत्री थलपती विजय पोहोचले, मात्र त्यांच्यासोबत अभिनेत्री त्रिशाला पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.














