मोठी बातमी
उद्धव ठाकरे यांची रामभक्ती बेगडी; पक्ष वाचवण्यासाठीच ‘रामरक्षा’ म्हणत आहेत : एकनाथ शिंदे
पंढरपूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'रामरक्षा' मोहिमेवर टीका करत त्यांची श्रीरामांवरील भक्ती ही केवळ पक्ष वाचवण्यासाठी असल्याचा टोला लगावला.
‘डिलिमिटेशन’वरून राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह? सुप्रिया सुळे चर्चेसाठी तयार, तर रोहित पवारांचा ‘अपना टाईम आ गया’ म्हणत कडाडून विरोध
'डिलिमिटेशन' विधेयकावरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याची चर्चा. सुप्रिया सुळेंची चर्चेची तयारी, तर रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप करत विधेयकाला कडाडून विरोध.
ठाकरे पक्षात शेवटी तिघेच उरतील; गिरीश महाजनांचा मोठा दावा
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी बहुमताची चिंता करण्याऐवजी पक्ष वाचवण्यावर लक्ष द्यावे, कारण आणखी अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला.
ONGC कडून RSS शी संबंधित संस्थांना ६७० कोटींचा निधी; सरकारी पैशांचा नेमका प्रवास काय?
ONGC ने मागील १० वर्षांत CSR फंडातून तब्बल ६७० कोटी रुपये RSS शी जोडलेल्या २० संस्थांना दिले आहेत. एका शोधपत्रकारितेतून हा मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; फोडाफोडीच्या राजकारणावरून लक्ष्मण हाकेंचा थेट हल्लाबोल
'भाजपचा डीएनए आता कारखानदारांचा झालाय', अशी घणाघाती टीका करत लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो असे विठ्ठलाला साकडं घातलं आहे.
रोहित-विराटची संघर्षपूर्ण खेळी पाण्यात, लॉर्ड्सवर भारताचा पराभव; इंग्लंडचा वनडे मालिकेवर २-१ ने कब्जा
लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात इंग्लंडने भारताचा २७ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आहे.
भाजपचा DNA आता कारखानदारांचा, देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'ओबीसी जनता पार्टी' स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे. 'भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिला नसून तो कारखानदारांचा झालाय', अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा
नीट पेपरफुटीविरोधात पुकारलेल्या 'संसद चलो' मोर्चाला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार. नवी दिल्लीत कलम १६३ लागू, नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा.
मोठा राजकीय ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना पूर्णविराम
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना मंत्री संजय शिरसाट यांनी पूर्णविराम दिला आहे. दोन्ही गटांना अटी मान्य नसल्याने विलीनीकरण होणार नसल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय.
अल निनोचा धोका खरंच टळलाय का? हवामान तज्ज्ञांचा यंदाच्या पावसाबाबत सर्वात मोठा अंदाज
राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.














