Marathi News
मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून येत्या ४८ ते ७२ तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सरकारचे दोन GR धडकले, पण कांदा उत्पादकांचा संताप कायम! २५ रुपये भाव मिळणार की पुन्हा आंदोलन पेटणार?
कांद्याला १५.८० रुपये दर आणि अटी शिथिल करूनही शेतकरी समाधानी नाहीत. २५ रुपयांच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.
जेजुरी गडावरील ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून जाहीर करा; विक्रम पाचपुते यांची तुकाराम मुंढेंकडे मागणी
जेजुरी गडावरील भंडाऱ्यात विषारी रसायनांची भेसळ होत असल्याने आमदार विक्रम पाचपुते यांनी तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. लवकरच यावर कठोर परिपत्रक निघण्याची शक्यता आहे.
“हे अत्यंत लज्जास्पद आहे”, शिल्पा शिंदेवर भडकली हिना खान, टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ
शिल्पा शिंदेने दहा वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या लज्जास्पद कृत्यावरून हिना खानने तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
श्रेयस अय्यर होणार नवा कर्णधार? टीम इंडियात मोठा भूकंप, सूर्याची सुट्टी होणार?
सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी टी-२० मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे.
मान्सूनची केरळमध्ये दमदार एन्ट्री! पण महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान विभागाची सर्वात मोठी अपडेट
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण महाराष्ट्रात तो लवकरच धडकेल, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
गुलाबराव पाटलांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी अशीच चालली तर महायुतीचं पुढे काय होणार?
विधानपरिषद निवडणुकीत मित्रपक्षाकडून होत असलेल्या बंडखोरीवरून गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, महायुतीच्या भविष्याबाबत भाजपला सूचक इशारा दिला आहे.
संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर थेट हल्लाबोल, 150 कोटींचा गौप्यस्फोट करत उडवली खळबळ!
विधानपरिषद निवडणुकीत १०० ते १५० कोटींचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी भाजप नेते गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाफेडचा मोठा निर्णय, कांदा खरेदीच्या जाचक अटी शिथिल; शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार नाफेडच्या कांदा खरेदीतील अटी शिथिल झाल्या आहेत. डागी कांदा स्वीकारला जाणार असून खरेदीसाठी बाजारशुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे समीर सत्तार उद्या माघार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अब्दुल सत्तारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.














