Mumbai
गिरीष महाजनांचा अब्दुल सत्तारांवर थेट पलटवार, महायुतीमध्ये उभी फूट पडणार?
विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोर विधानानंतर गिरीष महाजनांनी पलटवार केला असून लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, असा सल्ला दिला आहे.
सावधान! समुद्रात उसळणार महाकाय लाटा; पावसाळ्यातले ‘हे’ ६ दिवस घराबाहेर पडूच नका
भारतीय हवामान विभागाने मुंबईकरांसाठी धोक्याचा इशारा दिला असून १४ ते १९ जून दरम्यान समुद्रात प्रचंड उंचीच्या लाटा उसळणार असल्याने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
रामदास आठवले यांचा मराठा आरक्षणावर मोठा गौप्यस्फोट; जरांगे पाटलांच्या मागणीवर थेट म्हणाले…
रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी सरसकट ओबीसी दाखले देण्यास विरोध दर्शवत EWS मधून आरक्षण देण्याचा पर्याय सुचवला आहे.
रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मजुरांचे जीव वाचवण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी हातभट्टीची दारू कायदेशीर करण्याची धक्कादायक मागणी केली आहे.
रावसाहेब दानवे यांचं सूचक हसू अन् गौप्यस्फोट; राजेश टोपे खरंच कमळ हाती घेणार?
राजेश टोपेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावर रावसाहेब दानवे यांनी सूचक मौन बाळगत हसत-हसत दिलेली प्रतिक्रिया सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेचे पैसे ‘यांच्या’ खिशातून वसूल करणार!
लाडकी बहीण योजनेत फसवणूक करून लाभ घेणाऱ्या १४ हजार पुरुषांकडून सरकार पैसे वसूल करणार असून, पात्र महिलांसाठी केवायसी विंडो पुन्हा उघडली जाईल.
सत्तार अन् दानवेंची ‘ती’ इच्छा, राऊतांचा थेट सवाल; खरोखरच दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?
दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी ज्यांना भाजपचा खरा चेहरा समजलाय त्यांनी थेट मातोश्रीवर यावं, असं खुलं आव्हान दिलंय.
सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला बाहेर?
लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला अपात्र ठरल्याचा दावा करत सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांच्या तुफान प्रतिसाद, पण लॉटरीची तारीख का रखडली?
म्हाडाच्या २,६४० घरांसाठी ७५,३६६ अर्ज आले असून २५ जूनला आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल.














