India
शेतकरी कर्जमाफी: मंत्र्यांपासून २५ हजारांच्या पगारदारांपर्यंत ‘हे’ लोक ठरले अपात्र, तुमचा नंबर तर नाही ना?
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली असली तरी २५ हजारांपेक्षा जास्त पगारदार आणि लोकप्रतिनिधी या योजनेतून बाद झाले आहेत.
तेजश्री प्रधानच्या वाढदिवशी अंकुश चौधरीची खास पोस्ट; म्हणाला “आजही तितकीच हक्काची…”
तेजश्री प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अंकुश चौधरीने खास पोस्ट शेअर केली असून 'तिचा अनुराग म्हणून मला माहित आहे', असं हटके कॅप्शन दिलं आहे.
इम्रान हाश्मी भोंदूबाबा अशोक खरातची भूमिका साकारणार? चाहते बिथरले, भयंकर कमेंट्सचा पाऊस
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावरील चित्रपटात इम्रान हाश्मी मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; ‘सेक्स वर्कर’ महिलांना अटक करता येणार नाही, पोलिसांना कडक इशारा!
स्वतःच्या इच्छेने सेक्स वर्क करणाऱ्या सज्ञान महिलांना अटक किंवा त्रास देऊ नये, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मजुरांचे जीव वाचवण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी हातभट्टीची दारू कायदेशीर करण्याची धक्कादायक मागणी केली आहे.
सत्तार अन् दानवेंची ‘ती’ इच्छा, राऊतांचा थेट सवाल; खरोखरच दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?
दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी ज्यांना भाजपचा खरा चेहरा समजलाय त्यांनी थेट मातोश्रीवर यावं, असं खुलं आव्हान दिलंय.
१५ वर्षांच्या वैभवला थेट रोहित-विराटसोबत खेळण्याची संधी? बीसीसीआयच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बीसीसीआयने मोठी प्रतिक्रिया दिली असून, टीम इंडियातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.
महायुतीला रामदास आठवलेंचा थेट इशारा! ‘ते’ एक ट्विट आणि राजकारणात उडाली मोठी खळबळ
विधान परिषद आणि महामंडळ वाटपावरून आरपीआयला डावलल्याने रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्हाला गृहीत धरू नका', असा थेट इशाराच त्यांनी महायुतीला दिलाय.














