India
गरोदर महिलांच्या बँक खात्यात थेट येणार ५००० रुपये; जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची सोपी पद्धत!
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना पोषक आहारासाठी ५००० ते ११००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. जाणून घ्या अर्जाची सोपी प्रक्रिया.
अशोक सराफांसोबत छगन भुजबळांनी केले होते दोन सिनेमे; ‘मामांच्या’ वाढदिवशी छगन भुजबळांची खास पोस्ट
अशोक सराफ यांच्या ७९ व्या वाढदिवशी मंत्री छगन भुजबळांनी जुना फोटो शेअर करत दोघांच्या मैत्रीचा आणि चित्रपटांतील आठवणींचा एक खास किस्सा सांगितला आहे.
सरकारचे दोन GR धडकले, पण कांदा उत्पादकांचा संताप कायम! २५ रुपये भाव मिळणार की पुन्हा आंदोलन पेटणार?
कांद्याला १५.८० रुपये दर आणि अटी शिथिल करूनही शेतकरी समाधानी नाहीत. २५ रुपयांच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.
जेजुरी गडावरील ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून जाहीर करा; विक्रम पाचपुते यांची तुकाराम मुंढेंकडे मागणी
जेजुरी गडावरील भंडाऱ्यात विषारी रसायनांची भेसळ होत असल्याने आमदार विक्रम पाचपुते यांनी तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. लवकरच यावर कठोर परिपत्रक निघण्याची शक्यता आहे.
“हे अत्यंत लज्जास्पद आहे”, शिल्पा शिंदेवर भडकली हिना खान, टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ
शिल्पा शिंदेने दहा वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या लज्जास्पद कृत्यावरून हिना खानने तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
श्रेयस अय्यर होणार नवा कर्णधार? टीम इंडियात मोठा भूकंप, सूर्याची सुट्टी होणार?
सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी टी-२० मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे.
मान्सूनची केरळमध्ये दमदार एन्ट्री! पण महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान विभागाची सर्वात मोठी अपडेट
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण महाराष्ट्रात तो लवकरच धडकेल, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर थेट हल्लाबोल, 150 कोटींचा गौप्यस्फोट करत उडवली खळबळ!
विधानपरिषद निवडणुकीत १०० ते १५० कोटींचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी भाजप नेते गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्जमाफीत जाचक अटींचा खोडा, १२ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच?
राज्य सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी, जाचक अटींमुळे १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांवर समाधान मानावे लागणार आहे.














