
“मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना…”; Anjali Damania नेमकं काय म्हणाल्या?
धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील" असेही दमानिया ( Anjali Damania ) म्हणाल्या.
“धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला…”; Sambhajiraje यांचा अजित पवारांना परखड सवाल
"मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय?” असे सवाल संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी केले आहेत.
बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, “मास्टरमाईंडला…”
"आत्ता आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि जो मास्टरमाईंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे", असं बजरंग सोनावणे ( Bajarang Sonawane )म्हणालेत.
Dhananjay Munde स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर स्पष्टच म्हणाले, “मी काहीही…”
धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, 'काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही', असे स्पष्टपणे सांगितले.
बीड हत्याप्रकरणी तपासाबाबत Sanjay Raut यांचे गंभीर आरोप; म्हणाले…
"भाजप (BJP) ज्या पद्धतीने आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल,” असा दावाही यावेळी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.
“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल”; अंजली दमानियांच्या आरोपांवर Chitra Wagh यांचं समर्थन
पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यावर चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी गुन्हे विभागाच्या सह पोलिस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.
Santosh Deshmukh | “विष्णू चाटेला मुख्य आरोपी करून प्रकरण थांबवायचा प्लान”; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा आरोप
Santosh Deshmukh प्रकरणात विष्णू चाटेला मुख्य आरोपी करायचे आणि प्रकरण थांबवायचं असं यांचं सुरु आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड ( Jitendra awhad ) यांनी केला.
“लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव, धनंजय मुंडे आणि Walmik Karad यांच्यामुळेच झाला”; मोठा गौप्यस्फोट!
पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या ( Walmik Karad ) दहशतीमुळे, त्यांच्या वागण्यामुळे झाला असा आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला.
मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर Suresh Dhas भडकले, म्हणाले; “स्वतःहून राजीनामा…..”
“तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? मग ट्रायल होत नाही तोपर्यंत पदावरुन बाजूला जा. पदावर चिटकून कशाला राहता? उपमुख्यमंत्री अजित पवारांना कशाला सांगायची पाळी आणता?", असे सवाल करत सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले…
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे, असं धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी माध्यमांना सांगितलं.














