स्मृती मानधनाच्या ‘त्या’ मित्राला हायकोर्टाने फटकारलं; पलाश मुच्छल प्रकरणात मोठा ट्विस्ट!
पलाश मुच्छलची बदनामी करणाऱ्या स्मृती मानधनाच्या मित्राला हायकोर्टाने चाप लावला आहे. विज्ञान मानेला पलाशवर आरोप करण्यास कोर्टाने मनाई केली असून १० कोटींच्या नोटीसने प्रकरण तापलंय.
सोने-चांदी खरेदीदारांना मोठा झटका; दरात विक्रमी उसळी, १० ग्रॅमचे नवे दर पाहून उडेल झोप!
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, १० ग्रॅम सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
निक्की-अरबाजच्या प्रेमाला ‘धर्मा’ची भिंत? अरबाजनं गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर निक्की ढसाढसा रडली
'द 50' रिअॅलिटी शोमध्ये अरबाज पटेलने प्रपोज केल्यानंतर निक्की तांबोळी ढसाढसा रडली. वेगळ्या धर्मामुळे वडिलांचा नात्याला तीव्र विरोध असल्याचा गौप्यस्फोट तिने केला आहे.
‘तो माझा धाकटा भाऊ…’; अजितदादांच्या आठवणीत नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा वहिनींबद्दल म्हणाले…
अजित पवार यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. 'तो माझा धाकटा भाऊ होता' म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांच्या जबाबदारीवरही महत्त्वाचे भाष्य केले.
Bigg Boss Marathi: “‘मी जुन्नरची, आमच्याकडे बांगड्यांऐवजी तलवार देतात…”; दिव्याचा बिग बॉसवर आरोप
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. "आम्ही बांगड्यांऐवजी तलवार घेतो," असं म्हणत तिने आपली बाजू मांडली असून चॅनेलला खुलं आव्हान दिलं आहे.
Suryakumar Yadav: नामीबियाचा खुर्दा केला, आता नंबर पाकिस्तानचा; विजयानंतर सूर्याने थेट शड्डूच ठोकला!
नामीबियावर ९३ धावांनी विजय मिळवत भारताने वर्ल्डकपमध्ये दणक्यात कामगिरी केली आहे. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला असून हार्दिक-बुमराहचं कौतुक केलंय.
हास्यजत्रा सोडून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये का गेला? गौरव मोरेने अखेर सांगितलं ‘ते’ गुपित; म्हणाला…
गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून 'चला हवा येऊ द्या' मध्ये जाण्याचं खरं कारण सांगितलं आहे. कामातील तोचतोचपणा आणि शिकण्याची भूक यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.
‘बिग बॉसच्या घरात मी मरणाच्या दारात होते, तरीही…’; घरातून बाहेर पडताच दिव्या शिंदेचा मोठा खुलासा
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेल्या दिव्या शिंदेने मेकर्सवर वैद्यकीय हलगर्जीपणा आणि फुटेज लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिच्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.
10वी पासला सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयात ‘सरकारी’ नोकरी; पगार 56 हजार, संधी सोडू नका!
संरक्षण मंत्रालयात गट क पदांसाठी भरती सुरू झाली असून, फक्त 10वी पास उमेदवारांना 56 हजार रुपयांपर्यंत पगार मिळवण्याची संधी आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.














