Department of Agriculture | कृषी विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
कृषी विभाग ठाणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Department of Agriculture) वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Department of Agriculture) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Department of Agriculture) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1YjhvANmghSxSY5s_2NR-NkRlJYLg8wrR/view
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
https://krishi.maharashtra.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Political news| Amol Kolhe| राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार? चंद्रकांत पाटलांची सूचक टिप्पणी!
- Cranberry | आहारामध्ये क्रानबेरीचा समावेश केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Pune District Education Association | पुणे जिल्हा शिक्षण संघटना यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- India Meteorological Department |हवामान विभागाने नोंदवली ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह गारपीटीची शक्यता !
- Blood sugar control leaves | रोज सकाळी ‘या’ वनस्पतींची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहील !