Marathi News
लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र; विरोधकांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
'लाडकी बहीण' योजनेतून ८० लाख महिला अपात्र ठरल्याने राज्यात राजकारण तापलंय. निकष न पाळल्याने आणि केवायसी न केल्याने ही कारवाई झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
महायुतीला रामदास आठवलेंचा थेट इशारा! ‘ते’ एक ट्विट आणि राजकारणात उडाली मोठी खळबळ
विधान परिषद आणि महामंडळ वाटपावरून आरपीआयला डावलल्याने रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्हाला गृहीत धरू नका', असा थेट इशाराच त्यांनी महायुतीला दिलाय.
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सेलिब्रिटींवरही होणार थेट कारवाई
अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध गुटखा आणि फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
१५ व्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने असा काय गौप्यस्फोट केला की दिग्गजांचेही डोळे उघडले?
आयपीएलमध्ये 'ऑरेंज कॅप' आणि 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'चा किताब पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सुनील गावस्करांसमोर आपल्या यशाचं आणि धडाकेबाज फलंदाजीचं रहस्य उलगडलं आहे.
सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला बाहेर?
लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला अपात्र ठरल्याचा दावा करत सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
धनंजय मुंडेंकडून भररस्त्यात गोळीबार? धनंजय देशमुखांच्या आरोपाने राजकारणात मोठी खळबळ!
आमदार धनंजय मुंडे यांनी गाडी आडवी लावून हवेत गोळीबार केल्याचा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला असून बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांच्या तुफान प्रतिसाद, पण लॉटरीची तारीख का रखडली?
म्हाडाच्या २,६४० घरांसाठी ७५,३६६ अर्ज आले असून २५ जूनला आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल.
अब्दुल सत्तार यांची दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची साद, संजय राऊतांचा थेट सवाल… खरोखरच पडद्यामागे काही शिजतंय?
भाजपवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची साद घातली आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत पश्चात्ताप झाला असेल तर ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यात फोनवरच राडा, …अन् सावे यांनी रागात फोन कट केला
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत मोठा राडा झाला असून अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांच्यात फोनवरच तुफान वाद झाल्याचे समोर आले आहे.
पार्थ पवार खूप जोरात पळतायत का? प्रश्नांवर सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
पार्थ पवार राजकारणात एवढे सक्रिय का झाले? या प्रश्नावर सुनील तटकरेंनी थेट उत्तर देत पक्षाची भूमिका आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठे संकेत दिले आहेत.














