मोठी बातमी
परदेशात भारतीय सुरक्षित नाहीत? ५ वर्षांत हल्ले तब्बल ७ पटीने वाढले; केंद्र सरकारचा राज्यसभेत मोठा खुलासा
गेल्या ५ वर्षांत परदेशात भारतीयांवरील हल्ल्यांच्या ३०२ घटना घडल्या असून २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये यात ७ पटीने वाढ झाली आहे.
AI च्या वादळात भारतीयांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का? ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
AI मुळे भारतात नोकऱ्या जाण्याची शक्यता फार कमी असल्याचा दावा 'गोल्डमन सॅक्स' आणि 'आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६' मधून करण्यात आला आहे.
विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा आणि 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत विदर्भात मोठी राजकीय खळबळ उडवली.
“तुम्ही नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या”; पृथ्वीराज चव्हाणांचा अमित शहांवर घणाघात
पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील लाठीचार्ज आणि बिहार आंदोलन प्रकरणावरून अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“2029 पूर्वीच PM मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल” : संजय राऊत
संजय राऊत यांनी शिवसेना चिन्ह सुनावणीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना 2029 पूर्वी राजीनामा द्यावा लागेल असा दावा केला.
कुंभमेळा लुटण्यासाठी आलेला फडणवीसांचा एजेंट गिरीश! काँग्रेसचा घणाघात
नाशिक कुंभमेळा वर्कऑर्डर घोटाळा प्रकरणात काँग्रेसने गिरीश महाजन आणि फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली.
‘ताल’साठी सुभाष घाई यांनी ऐश्वर्याला म्हटलं होतं, “तुला बरबाद करून टाकेल…”
सुभाष घाई यांनी ‘ताल’ सिनेमासाठी Aishwarya Rai ला साधेपणात साकारण्यासाठी दिलेल्या इशाऱ्याचा मोठा खुलासा केला.
महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भरत गोगावले म्हणाले, “हे फळ भरतशेठलाच मिळणार”
भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदाबाबत सकारात्मक निर्णय होईल आणि ते पद आपल्यालाच मिळेल, असा दावा केला.
राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; “माझा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकेल”
शिवसेना सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता निकाल सर्वोच्च न्यायालयात कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.














