Marathi News
आरसीबीने जिंकला टॉस, पण शुबमन गिलच्या एका वक्तव्याने मैदानात उडाली खळबळ!
आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी, टॉस जिंकला असता तरी आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती, असे गिलने स्पष्ट केले.
सचिन तेंडुलकरने दिला मोठा सल्ला, आयपीएलचे हे ३ नियम बदलताच गोलंदाजांचे नशीब पालटणार!
टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी सचिन तेंडुलकरने इम्पॅक्ट प्लेयरसह ३ महत्त्वाचे नियम बदलण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.
रोहिणी खडसे कडाडल्या, लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला बाद होताच थेट सरकारवर हल्लाबोल!
लाडकी बहीण योजनेतून ई-केवायसी अभावी ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने रोहिणी खडसे आणि मनसेचे राजू पाटील यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला.
आरसीबी आणि गुजरात फायनलसाठी आमनेसामने, पण पाऊस पडला तर चषक कोणाचा?
आरसीबी आणि गुजरात यांच्यातील आयपीएल २०२६ च्या फायनल सामन्यावर पावसाचे सावट असून हवामान खात्याने अहमदाबादमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
सुपरस्टारच्या आईचं निधन, सांत्वनासाठी त्रिशा कृष्णनसोबत घरी पोहोचले CM थलपती विजय; VIDEO व्हायरल
अजित कुमार यांच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी मुख्यमंत्री थलपती विजय पोहोचले, मात्र त्यांच्यासोबत अभिनेत्री त्रिशाला पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली…”, अनिकेत सराफ नेमकं परदेशात काय करतो? आई निवेदिता म्हणाल्या…
निवेदिता आणि अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत अभिनयापासून दूर असून, सध्या तो लंडनच्या प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत आहे.
‘वीण दोघातली तुटेना’ मालिकेत स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न; चिंगीचा ‘तो’ रिपोर्ट पाहून मोठी खळबळ!
'वीण दोघातली तुटेना' मालिकेच्या नव्या प्रोमोत खळबळ उडाली आहे. चिंगी गरोदर असल्याचं समजताच स्वानंदी भर मांडवात जाऊन अंशुमनचं लग्न मोडताना दिसत आहे.
कांद्याला भाव मिळेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या; शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र
कांद्याला अवघा १२.३५ रुपये किलो भाव मिळत असल्याने संतप्त जुन्नरच्या शेतकऱ्याने तहसीलदारांना पत्र लिहून चक्क गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे.
‘आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडून जायचो…..’, आमिर खानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली पूजा भट
पूजा भट्टने 'दिल है की मानता नही' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमिर खानसोबत असलेल्या तिच्या नात्यावर आणि अफेअरच्या अफवांवर आता स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
शतक हुकलं, IPL मधून बाहेर होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं; सामना गमावल्यानंतर त्याने असं काय केलं?
आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानावरच ढसाढसा रडला आणि थेट डगआऊटमध्ये निघून गेला.














