India
जामिनावर सुटताच आरोपीचा सूड; आधी स्वतःचं कुटुंब, मग पीडितेसह ६ जणांची अमानुष हत्या
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात जामिनावर सुटलेल्या पॉक्सो आरोपीने स्वतःचे कुटुंब आणि बलात्कार पीडितेसह एकूण ६ जणांची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
व्हिएतनाममध्ये समुद्रात अचानक बोट उलटली; १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
व्हिएतनाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांची स्पीडबोट समुद्रात उलटून १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
पार्थ पवार अडकणार विवाहबंधनात: ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण जिच्याशी पुण्यात होणार साखरपुडा?
पार्थ पवार आणि कायनात धार यांचा येत्या २९ जुलै रोजी पुण्यात साखरपुडा पार पडणार असून पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
EPFO EDLI Scheme: नोकरदारांची चांदी! पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या फ्री विम्यासह आता १ लाखाचा वाढीव बोनस कसा मिळणार?
ईपीएफओने नोकरदारांना दिलासा देत पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या मोफत विम्यासोबत आता १ लाखाचा अतिरिक्त लाभ देण्याची नवी व्यवस्था देशभरात लागू केली आहे.
वैभव सूर्यवंशीवरून निवडकर्त्यांना सुनावलं! टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
संजू सॅमसनला बाहेर करून तरुण वैभव सूर्यवंशीला संधी देण्याच्या भावनावश निर्णयावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि अभिषेक नायर यांनी रोखठोक भाष्य केले आहे.
BSNLचा ‘हा’ फोन चर्चेत! फोन इतका महाग की iPhoneलाही लाज वाटेल
BSNL ने भारतात 1,34,166 रुपयांचा सॅटेलाइट फोन लाँच केला. शून्य नेटवर्क असतानाही व्हॉईस कॉलिंग आणि SOS सुविधा देणारा हा फोन संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि सागरी कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसला हायकोर्टाचा मोठा दिलासा; बँक खात्यातून व्यवहारास सशर्त परवानगी
तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यातून दैनंदिन खर्चासाठी व्यवहार करण्यास कोलकाता हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली. न्यायालयाने पोलिसांच्या पुराव्यांवरही प्रश्न उपस्थित केले.
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; मुंबईतील सुप्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’चा परवाना रद्द, कारण काय?
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी मुंबईतील ऐतिहासिक 'रुस्तम आईस्क्रीम'चा परवाना अस्वच्छतेमुळे निलंबित केला आहे. राज्यभरात १६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
रायगडमध्ये पुराचा हाहाकार; एक-दोन नव्हे तब्बल ३००० गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले, प्रशासनाची उडाली झोप!
रायगडमध्ये पाताळगंगा नदीच्या पुरात तब्बल ३००० गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.














