India
माझं आणि त्याचं नातं खूप आधीपासून..! रिंकू राजगुरूच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचं रहस्य अखेर उलगडलं!
रिंकू राजगुरूच्या वारीतील फोटोंमागचे रहस्य उलगडले असून, 'बाप विठुराया' या अजय गोगावले यांनी गायलेल्या पहिल्या अल्बम साँगधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा, शेतकरी कर्जमाफी ऑगस्टपर्यंत रखडणार? मुख्य कारण आलं समोर
शेतकरी कर्जमाफीसाठी ऑगस्टची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधत ऑगस्टमध्ये विदर्भात मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतलं शेकडो लिटर दूध; तुकाराम मुंढेंचा धसका की नेमकं घडलंय काय?
साताऱ्यात एका शेतकऱ्याने शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या भीतीने दूध नष्ट केल्याची चर्चा.
विद्याधर जोशींचा संतप्त सवाल: बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ अचानक गायब; नेमकं चाललंय काय?
बाजारातून 'ओल्ड मॉन्क' रम अचानक गायब झाल्याने अभिनेते विद्याधर जोशींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा साखळीतील बिघाड हे यामागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
आमिरला हिंदू मुलीच का आवडतात? पुतळा जाळत बजरंग दलाचा मोठा आरोप, नेमकं काय घडलं?
आमिर खानच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नावरून बिहारमध्ये बजरंग दलाने पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदवला असून, त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला आहे.
उर्फी जावेदचा रवी किशनच्या मुलीवर थेट हल्ला; ‘मागच्या जन्मी साप होतीस का?’, नेमकं कारण काय?
बहीण डॉली जावेद रिॲलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद भडकली असून, तिने अभिनेते रवी किशनची मुलगी रीवावर दुटप्पीपणाचा गंभीर आरोप केला आहे.
‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरात नेमकं काय घडलं?
अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारातील लुटीची एकनाथ शिंदेंनी दखल घेतली असून, नोबेल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे. आता नव्या हॉस्पिटलने उपचाराची जबाबदारी घेतली आहे.
प्राजक्ता माळीची ‘देवखेळ’ सीरिज ओटीटीवरून हटवणार? विधानसभेत शेलारांचे मोठे आदेश
शंकासूर प्रथेचा अपमान केल्याच्या आरोपावरून प्राजक्ता माळीच्या 'देवखेळ' सीरिजवर विधानसभेत कारवाईचे आदेश. सीरिज ओटीटीवरून हटवण्याची शक्यता.
पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून १५ जुलैला संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
‘…तर तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू!’ सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारवर भडकलं
सुनावणीला विलंब आणि जामिनाला विरोध करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कडक शब्दांत सुनावले असून, 'तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू' असा इशारा दिला आहे.














