Marathi News
सुषमा अंधारेंचा भाजपवर मोठा आरोप, म्हणाल्या; “जरांगेंना रिप्लेस करून Suresh Dhas यांना मराठा मॅन…”
सुषमा अंधारे यांनी Suresh Dhas यांच्यावर निशाणा साधत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे पुन्हा एकदा सुषमा अंधारे विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे.
“भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे?”; विजय वडेट्टीवार यांचा Suresh Dhas यांना संतप्त सवाल
Suresh Dhas यांनी काल सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काढलेला परभणी ते मुंबई लॉंग मार्च नाशिक येथेच थांबवला. यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
भाजप कोट्यातून Amit Thackeray होणार आमदार? महत्त्वाची अपडेट आली समोर
माहीम विधानसभा मतदारसंघातून Amit Thackeray यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अशातच आता ते भाजप कोट्यातून आमदार होण्याची शक्यता आहे.
जबरदस्त फीचर्ससह लवकरच होणार Vivo V50, किंमत असेल…
Vivo V50 हा फोन रेड रोज, स्टेरी नाईट, टायटॅनियम ग्रे अशा तीन रंगांमध्ये लाँच होणार आहे. तसेच कोर डिझाईन V40 वर आधारित असून समोरील बाजूस, V50 41 डिग्री गोल्डन कर्वेचरसह क्वाड-वक्र डिस्प्लेवर स्विच करते.
Devendra Fadnavis यांनी अचानक घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट
Devendra Fadnavis हे ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.
“…तर वाल्मिक कराडलाही माफ करा”; Jitendra Awhad यांची सुरेश धस यांच्यावर टीका
परभणीतून निघालेला लॉंग मार्च मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा करून थांबवला. यावरून Jitendra Awhad यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी घेतला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय? Sanjay Raut स्पष्टच म्हणाले..
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. यावर Sanjay Raut यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत सुनील तटकरेंचे मोठं विधान, म्हणाले; “पक्षाच्या हिताचा विचार…”
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत आज सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
Kalicharan Maharaj यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले; “हिंदूंनी त्यांची मुंडके छाटून त्याची माळ..”
काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून आता Kalicharan Maharaj यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता? Devendra Fadnavis यांनी केला मोठा खुलासा
Devendra Fadnavis यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता का? याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.














