Marathi News
वाहनचालकांना मोठा दिलासा! सतत करावा लागणार नाही FASTag रिचार्ज, कसं ते जाणून घ्या
सरकार FASTag बाबत एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या नियमामुळे महामार्गांवर वाहनांच्या लांबच रांगा लागणार नाहीत.
IPL 2025 Schedule कधी जाहीर होणार? नवीन हंगामात ‘या’ असणार खास गोष्टी
IPL 2025 Schedule कधी जाहीर होणार? असा सवाल चाहत्यांमधून उपस्थित केला जात असताना याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बिबट्यांना मारण्यासाठी Sujay Vikhe Patil ठोठावणार कोर्टाचा दरवाजा, नेमकं कारण काय?
Sujay Vikhe Patil बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात? Anjali Damania यांनी फोटो शेअर करत दिला कृषी घोटाळ्याचा मोठा पुरावा
Anjali Damania यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा पुरावा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
शिधापत्रिकाधारकांना e-KYC साठी आवाहन
Appeal to ration card holders for e-KYC | स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई-केवायसी ( e-KYC ) आणि मोबाईल सिडींग करुन घेणे आवश्यक आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत
Apply for the post of Anganwadi Worker and Anganwadi Helper | अंगणवाडी सेविका व मदतनीस 51 पदे मानधनावर भरण्यात येणार आहेत.
“… त्याबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही तर कोर्टात जाणार,” Rahul Gandhi यांचा इशारा
Rahul Gandhi यांनी आज पत्रकारपरिषद घेत विधानसभा निवडणुकीत गडबड झाली असल्याचा दावा केला. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाकडेही महत्त्वाची मागणी केली आहे.
“शिंदे गट भाजपच्या पोटातील अपेंडिक्सची गाठ”; Sanjay Raut यांची बोचरी टीका
Sanjay Raut यांनी राज्यात ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चांवरून आज पत्रकारपरिषदेमध्ये भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
SSC HSC Exam । …तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हा, नेमकं कारण काय?
SSC HSC Exam पूर्वी विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर केली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Santosh Deshmukh हत्याप्रकरणी अंजली दमानियांचा संतप्त सवाल, म्हणाल्या; “अजून किती वेळ…”
Santosh Deshmukh हत्याप्रकरणाला दोन महिने पूर्ण होत आली तरीही अजून त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेतच आहे. यावर जून किती वेळ काढणार आहात?," असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी विचारला














