Education
Gen Z वर मोदी सरकारचा फोकस; केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या थेट भेटीला जाणार
Gen Z सोबत थेट संवाद वाढवण्यासाठी मोदी सरकारचा ‘एक दिवस, एक विद्यापीठ’ उपक्रम सुरू होणार असून केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
NEET-UG आंदोलनाचे प्रश्न लोकसभेत का नाकारले? सौरभ दास यांचा सरकारवर थेट हल्लाबोल
नीट-युजी परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतचे प्रश्न लोकसभेत फेटाळण्यात आल्याने सौरभ दास यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलन करणार’; रामदेव बाबांचा सरकारला इशारा
रामदेव बाबा यांनी Gen Z आंदोलनाचे कौतुक करत शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.
सरकारचा लपंडाव बंद करा; NEET आंदोलनातील FIR रद्द करण्याची ठाकरेंची मागणी
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व FIR रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
तामिळनाडूच्या सर्वपक्षीय एकजुटीचं कौतुक करत अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राजकारणापेक्षा शिक्षणाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केलं आहे.
जंतर-मंतर आंदोलनाचा ‘सीझन २’ लवकरच…; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा
जंतरमंतर आंदोलन सीझन २ लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा अभिजीत दिपके यांनी करत अमित शाहांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी संसदेत चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.
“३ वाजेपासून चर्चा करा, मी उपस्थित राहीन”; विरोधकांच्या गदारोळावर अमित शाहांचा पलटवार
विद्यार्थी आंदोलनावरील वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी संसदेत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी दर्शवली आहे.
‘गटर जनरेशन’ वक्तव्यामुळे कंगना रणौत अडचणीत; MP-MLA कोर्टात तक्रार, 21 ऑगस्टला सुनावणी
जेन झींना ‘गटर जनरेशन’ म्हटल्याच्या आरोपावरून कंगना राणौत यांच्या विरोधात आग्रा येथील विशेष न्यायालयात याचिका दाखल झाली असून 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; मुद्रांक शुल्क माफ, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुद्रांक शुल्क माफी, शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
‘विद्यार्थ्यांना शत्रूसारखे मारले’; झारखंड आंदोलनावर आशिष शेलारांचे मोठे विधान
JPSC-JSSC आंदोलनातील लाठीचार्जनंतर आशिष शेलार यांनी राहुल गांधी, काँग्रेस तसेच राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत झारखंड सरकारला जबाबदार धरले.














