Mumbai
अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरण: AICWA चं मोठं पाऊल, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी
टीव्ही अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरणी अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
अरविंद सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’ फेल? ९ खासदारांबद्दल केला खळबळजनक दावा
ठाकरे गटाचे सर्व ९ खासदार सोबतच असून दिल्लीतील ऑपरेशन टायगर पूर्णपणे फेल झाल्याचा खळबळजनक दावा खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
ठाकरे गटात खळबळ! भास्कर जाधवांचा थेट स्वपक्षाला ‘घरचा आहेर’, कारवाईची तयारी ठेवत मोठा गौप्यस्फोट
भास्कर जाधव यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षात फूट पडण्यामागे केवळ बाह्य दबाव नाही, तर अंतर्गत त्रुटीही कारणीभूत असल्याचे ते म्हणाले आहेत.
ठाकरांच्या खासदारांना प्रत्येकी १५ कोटी? संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने महाराष्ट्राचे राजकारण तापले
ठाकरे गटाचे खासदार विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे ६ खासदार नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप?
वर्धापन दिनापूर्वी ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत नॉट रिचेबल झाले असून एकनाथ शिंदे पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’मुळे २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना संपणार
ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान संजय निरुपम यांनी मोठा दावा केला आहे. नेत्यांचा विश्वास उडाल्याने २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे संपेल, असे ते म्हणाले.
तुकाराम मुंढेंचा दणका: मुंबईत स्तनांचा आकार वाढवणाऱ्या खोट्या उत्पादनांवर धाड, राज्यात कोट्यवधींचा माल जप्त
तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार एफडीएने मुंबई आणि कराडमध्ये छापे टाकून स्तनांचा आकार वाढवण्याचा दावा करणारी लाखो रुपयांची बोगस उत्पादने जप्त केली आहेत.
‘भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून…’; पत्रिकेतून शिंदेंचं नाव वगळताच प्रकाश महाजनांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
नवी मुंबई मनपाच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने प्रकाश महाजन संतापले आहेत. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत 'ऑपरेशन टायगर'चे सूचक संकेत दिले आहेत.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर; पद्मसिंह पाटलांचा फैसला कधी?
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने पुढे ढकलला असून, आता २० जून रोजी या प्रकरणाचा अंतिम फैसला होणार आहे.
प्रसाद वेदपाठकची मनसेकडे धाव; घाटकोपरच्या ‘त्या’ पांढऱ्या पट्टीवरून वाद चिघळला, मनसे आक्रमक होणार?
जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीला विरोध केल्यानंतर प्रसाद वेदपाठकला धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी त्याने आता मनसेची मदत मागितली आहे.














