
PSI ANNA GUNJAL । तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आणि आज सापडला ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह
PSI ANNA GUNJAL यांनी लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत असणाऱ्या झाडाला गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुखांची हत्या यांनीच केली; Karuna Munde यांचा मोठा गौप्यस्फोट
Karuna Munde यांनी संतोष देशमुखांच्या हत्येबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.
वाहनचालकांना मोठा दिलासा! सतत करावा लागणार नाही FASTag रिचार्ज, कसं ते जाणून घ्या
सरकार FASTag बाबत एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या नियमामुळे महामार्गांवर वाहनांच्या लांबच रांगा लागणार नाहीत.
IPL 2025 Schedule कधी जाहीर होणार? नवीन हंगामात ‘या’ असणार खास गोष्टी
IPL 2025 Schedule कधी जाहीर होणार? असा सवाल चाहत्यांमधून उपस्थित केला जात असताना याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बिबट्यांना मारण्यासाठी Sujay Vikhe Patil ठोठावणार कोर्टाचा दरवाजा, नेमकं कारण काय?
Sujay Vikhe Patil बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात? Anjali Damania यांनी फोटो शेअर करत दिला कृषी घोटाळ्याचा मोठा पुरावा
Anjali Damania यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा पुरावा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
“… त्याबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही तर कोर्टात जाणार,” Rahul Gandhi यांचा इशारा
Rahul Gandhi यांनी आज पत्रकारपरिषद घेत विधानसभा निवडणुकीत गडबड झाली असल्याचा दावा केला. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाकडेही महत्त्वाची मागणी केली आहे.
“शिंदे गट भाजपच्या पोटातील अपेंडिक्सची गाठ”; Sanjay Raut यांची बोचरी टीका
Sanjay Raut यांनी राज्यात ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चांवरून आज पत्रकारपरिषदेमध्ये भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
SSC HSC Exam । …तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हा, नेमकं कारण काय?
SSC HSC Exam पूर्वी विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर केली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Santosh Deshmukh हत्याप्रकरणी अंजली दमानियांचा संतप्त सवाल, म्हणाल्या; “अजून किती वेळ…”
Santosh Deshmukh हत्याप्रकरणाला दोन महिने पूर्ण होत आली तरीही अजून त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेतच आहे. यावर जून किती वेळ काढणार आहात?," असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी विचारला














