
आयपीएल गाजवणारा वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत दाखल; टीम इंडिया A ची कमान कुणाकडे, पहिला सामना कधी?
इंडिया A संघ तिरंगी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला असून वैभव सूर्यवंशीकडे सर्वांच्या नजरा आहेत. भारताचा पहिला सामना ९ जून रोजी खेळवला जाईल.
मान्सून गोव्यात धडकला, आता महाराष्ट्राची वेळ; पावसाच्या एन्ट्रीची नेमकी तारीख काय?
मान्सून गोव्यात पोहोचला असून पुढील ४८ तासांत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मनोज जरांगे पाटलांची ‘ती’ सर्वात मोठी मागणी अखेर मान्य, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित ३४ मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पाटण्यात मोठा गौप्यस्फोट: खान सरांच्या सुरक्षारक्षकांकडूनच गोळीबार, नवा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ
पाटण्यात खान सरांच्या कोचिंग वादात नवा व्हिडिओ समोर आला असून त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
खरात प्रकरणात चाकणकरांचा बळी आणि तटकरेंच्या घरात तिसरं पद; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आला, मात्र सुनील तटकरेंना अभय का? असा सवाल करत रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
बॉक्स ऑफिसवर १८०० कोटी लुटणारा ‘धुरंधर २’ अखेर OTT वर; थिएटरमध्ये न दिसलेले सीनही पाहायला मिळणार?
१८१३ कोटींची विक्रमी कमाई करणारा 'धुरंधर २' जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला असून, यात अतिरिक्त ३ मिनिटांचे अनकट सीनही जोडण्यात आले आहेत.
दिलीप वळसे पाटील अचानक सिल्व्हर ओकवर; शरद पवारांसोबतची भेट राजकीय भूकंपाची नांदी?
दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर अचानक भेट झाली. कार्यालयाकडून सहकार क्षेत्रावरील चर्चेचा दावा असला तरी राजकीय चर्चांना उधाण आलंय.
मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून येत्या ४८ ते ७२ तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुलाबराव पाटलांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी अशीच चालली तर महायुतीचं पुढे काय होणार?
विधानपरिषद निवडणुकीत मित्रपक्षाकडून होत असलेल्या बंडखोरीवरून गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, महायुतीच्या भविष्याबाबत भाजपला सूचक इशारा दिला आहे.














