मोठी बातमी
Devendra Fadnavis यांनी अचानक घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट
Devendra Fadnavis हे ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.
“…तर वाल्मिक कराडलाही माफ करा”; Jitendra Awhad यांची सुरेश धस यांच्यावर टीका
परभणीतून निघालेला लॉंग मार्च मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा करून थांबवला. यावरून Jitendra Awhad यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी घेतला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय? Sanjay Raut स्पष्टच म्हणाले..
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. यावर Sanjay Raut यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत सुनील तटकरेंचे मोठं विधान, म्हणाले; “पक्षाच्या हिताचा विचार…”
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत आज सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
Kalicharan Maharaj यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले; “हिंदूंनी त्यांची मुंडके छाटून त्याची माळ..”
काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून आता Kalicharan Maharaj यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता? Devendra Fadnavis यांनी केला मोठा खुलासा
Devendra Fadnavis यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता का? याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.
Rohit Pawar यांचा इंडिया आघाडीवर निशाणा, म्हणाले; “भाजपची ‘बी टीम’प्रमाणेच काम…”
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमधील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली नाही. यावरून आता Rohit Pawar यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
सोडू नका अशी संधी! मोठ्या सवलतीत खरेदी करता येतोय Samsung चा सर्वात जास्त विक्री करणारा 5G स्मार्टफोन
Samsung चा हा 5G स्मार्टफोन Android 14 ओएसवर चालत असून या फोनमध्ये खास तुमच्यासाठी Snapdragon S2 MSM7230 चिपसेट देखील मिळेल.
चुकूनही खाऊ नका असे पदार्थ, नाहीतर Diabetes रुग्णांची रक्तातील साखर जाईल 500 वर
Diabetes असेल तर हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग यासारखे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे.
“जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस”; टीका करताना Gopichand Padalkar यांची जीभ घसरली
जयंत पाटलांवर टीका करताना Gopichand Padalkar यांची जीभ घसरली असून याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू शकतात. यापूर्वीही गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त टीका केल्याने अडचणीत आले होते.














