Maharashtra
Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू
Mumbai-Pune Highway Accident | खोपोली : आज (15 एप्रिल) पहाटे 4 च्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) एका खासगी बसचा भीषण अपघात (Accident) झाला ...
Sanjay Raut | “जवानांची पुलवामात हत्या केली आणि नंतर त्याच राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात” : संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: 14 फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भात नुकताच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी एका मुलाखतीदरम्यान खळबळजनक दावा ...
Satya Pal Malik | “मी पंतप्रधान मोदींना सांगितलं पुलवामा हल्ला आपल्याच चुकीमुळे झालाय, पण त्यांनी मला…”; माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट
Satya Pal Malik | नवी दिल्ली : आपल्या सर्वांना 14 फेब्रुवारी 2019 ही तारीख चांगलीच लक्षात असेलच. कारण हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस असून ...
Nana Patole । “भाजपला गांधी नावाची भिती वाटते” नाना पटोलेंचा चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार
Nana patole | मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी भेट झाली. भेटुदरम्यान ...
BJP| “भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल…” या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
BJP | मुंबई : आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची Amit Shah) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार ...
Amol Kolhe |अमोल कोल्हेंचं राष्ट्रवादी सोडणार का? या प्रश्नावर सूचक वक्तव्य; म्हणाले…
Amol Kolhe | कराड : सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024) तयारीला लागलेलं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून ...
Bachchu Kadu | “उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल” – बच्चू कडू
Bachchu Kadu | अमरावती : सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या भेटीच्या चर्चा रंगत ...
Mumbai Municipal Corporation | मुंबई पालिकेत चिंधी चोरांचा सुळसुळाट! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब
Mumbai Corporation| मुंबई : आशिया खंडातील सर्वात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिलं जातं. संपूर्ण मुंबईचा कारभार सांभाळणारी मुंबई महापालिका मुंबईकरांना अनेक सोयी ...
Ashish Shelar | “…म्हणून लोक सकाळी टीव्ही बंद ठेवतात,” आशिष शेलारांची संजय राऊतांवर जहरी टीका
Ashish Shelar | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की चाललय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच्या मनात निर्माण होत आहे. सत्तांतरानंतर एकमेकांवर चालू असलेलं टिका- टिप्पनीचं ...
Devendra Fadnavis | “इंदू मिल स्मारक संदर्भात महत्वाची बातमी” देवेंद्र फडणवीस म्हणाले
Devendra Fadnavis | मुंबई : आज सर्वत्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जातं आहे. यानिमित्त आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल ...




